राज्यभरात सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Maharashtra State

अकोला :  जिल्ह्यात सुद्धा गेल्या चार दिवसांपासून कधी हलक्या तर कधी जोरदार पावसाची हजेरी लागत आहेय..त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना याचा फटका बसत आहेय..अकोला येथील ग्राम पाटी येथे गेल्या काही दिवसांपासून लगातार पाऊस सुरु आहेय,परिणामी पाटी शिवारातील अनेक शेताला तलावाचे स्वरूप आले आहेय..या शेतात कपाशी कमी व पाऊसच जास्त दिसुन येत आहे.शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने आता पीक धोक्यात आलीय. शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण सुद्धा अवघड झालंय..शासनाने लक्ष देऊन नुकसान ग्रस्त भागाचा  सर्व्ह करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *