शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल – अमोल मिटकरी

राज्यातील सत्तासंघर्षावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच सुनावणी सुरू आहे. या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशाचंही लक्ष लागलं आहे. एकीकडे शिंदे गटात असलेल्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय न्यायालयाकडू अपेक्षित असताना दुसरीकडे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? या वादावरही निर्णय येण्याची शक्यता आहे.  सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडत आहेत. निवडणूक चिन्हाच्या आधी […]

Continue Reading

राज्यातील काही दूध संघांनी सरकारच्या अनुदानात अपहार केला- विखे पाटलांचा गंभीर आरोप

राज्यातील काही दूध संघांनी सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानात अपहार केल्याचा गंभीर आरोप पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. तसेच या गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचीही माहिती दिली. यावेळी विखेंनी सरकार शेतकऱ्यांसोबत उभं असल्याचं सांगत गरज पडल्यास शेतकऱ्यांचं दूध विकत घेऊ, असंही म्हटलं. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “राज्यातील सहकारी दूध संघांच्या अपयशाचे […]

Continue Reading

शिंदे म्हणतात, “आमचे फोन टॅप..

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यापासूनच हे सगळं कसं जमून आलं? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. आधी सूरत, नंतर गुवाहाटी आणि शेवटी गोवा ते मुंबई असा या बंडखोर आमदारांचा प्रवास चर्चेत होता. मात्र, त्याहून जास्त चर्चा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त बैठकांची झाली. रात्री-अपरात्री […]

Continue Reading

“बुलेट ट्रेन पेक्षा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ अधिक वेगाने आणि स्वस्तात धावत असेल तर…” ; रोहित पवारांचं विधान!

महाराष्ट्र-गुजरात ३० सप्टेंबरपासून दरम्यान तिसरी वंद भारत एक्स्प्रेस धावणार आहे. पंतप्रधान मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्स्प्रेस ही बुलेट ट्रेनला देखील मागे टाकणार असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांअगोदर करण्यात आलेल्या वेग मापन चाचणीत वंदे भारत एक्स्प्रेसने अवघ्या ५३ सेकंदामध्ये १०० किमी प्रतितास वेग गाठला, तर हाच वेग पकडण्यासाठी […]

Continue Reading

“मीदेखील पठाणची वाट पाहतोय” असं म्हणत हटके स्टाईलमध्ये शाहरुखने शेअर केला खास ‘पठाण’लूक

सध्या शाहरुख खान चांगलाच चर्चेत आहे. गेली ३ वर्षं चित्रपटात न झालकणारा शाहरुख आता येणाऱ्या वर्षात तब्बल ३ चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या या तीनही चित्रपटांसाठी त्यांचे चाहते प्रचंड आतुर आहेत. ‘पठाण’, जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटातून शाहरुख पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यापैकी त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. खरंतर ‘पठाण’ याचवर्षी प्रदर्शित होणार […]

Continue Reading

आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार – अब्दुल सत्तारांचा मोठा दावा!

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी परभणी येथील जाहीर सभेत बोलताना मोठा राजकीय दावा केला आहे. आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत. असं सत्तार यांनी म्हटलं आहे. सत्तारांच्या या जाहीर विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल(शनिवार) ते […]

Continue Reading

सुपरस्टार अल्लू अर्जुनची लेक मोठ्या पडद्यावर पाऊल टाकण्यासाठी सज्ज, ‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण

या चित्रपटाचे नाव आहे ‘शाकुंतलम’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलुगु सोबतच तो हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही येणार आहे. तेलगूमधील या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जाणारा ‘शाकुंतलम’ या चित्रपटात अल्लू अर्जुनची पाच वर्षांची मुलगी अल्लू अऱ्हादेखील आहे. अल्लू अऱ्हा या चित्रपटात राजा दुष्यंत […]

Continue Reading

“सगळं कायेदशीर, पण हे क्रिकेट नव्हे,” ‘बर्मी आर्मी’ची टीम इंडियावर टीका; भारतीयांनीही दिलं जशास तसं उत्तर

भारत-इंग्लंड महिला संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने ३-० ने जिंकली. या मालिकेतील अंतिम सामन्याची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे. पूर्वी खेळभावनेविरोधी म्हटल्या जाणाऱ्या आणि आता कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालेल्या मंकडिंगच्या मदतीने भारताच्या दिप्ती शर्माने इंग्लंडच्या खेळाडूला बाद करून भारताला सामना जिंकून दिला. दिप्ती शर्माने मिळवलेल्या या विकेटची सध्या जगभरात चर्चा होत आहे. भारताने […]

Continue Reading

“शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची सभा झालीच पाहिजे, पण…” शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांचं विधान चर्चेत

शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यावरून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने पहिली न्यायालयीन लढाई जिंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या मुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी खोचक टीका केली आहे. ही केवळ तीन […]

Continue Reading