अंडर पास पुलाचे बांधकाम झाले आणि पुन्हा पाडले

भविष्यात धोका निर्माण होऊ नये याकरिता घेतला निर्णय मुर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीरणाच्या कामाचा विवीध कंपनी ने सोडल्याने लवकरात लवकर चौपदरी रस्त्याचे रखडलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी नव्याने सदर कामाचा ठेका राजपथ इन्फ्राकंपनीस देऊन दीलेल्या मुदतीत काम पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असताना अनभोरा जवळ अंडर पास रस्ता असलेल्या पुलवर 23 सप्टेंबर रोजी स्लॅब टाकण्याचे काम […]

Continue Reading

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल; शिंदे गटाचाही समावेश होण्याची शक्यता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच त्यांच्या ७७ सदस्यीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी त्यांची वॉर टीम निवडणार आहेत. भाजपाने संघटनात्मक परिवर्तन केले आहेत आणि २०१९ मध्ये विजय मिळवू न शकलेल्या १४४ लोकसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारांचा विजय निश्चित करण्याचे काम पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. लवकरच राज्यपालांचेही परिवर्तन […]

Continue Reading

भरड धान्य योजने अंतर्गत जिल्यातील उर्वरित ज्वारीचा बायो प्रोडक्ट म्हणून  केला जाणार वापर

अकोला :  जिल्यात सण 2014 – 15 मध्ये भरड धान्य योजने अंतर्गत जिल्यातील विविध शासकीय गोदाम वर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ज्वारी खरेदी करण्यात आली होती, शेतकऱ्यांन तर्फे शासकीय किमतीत मोठ्या प्रमाणात ज्वारी खरेदी करून शासकीय गोदाम मध्ये ठेवण्यात आली होती, ती खरेदी केलेली ज्वारी आता माती मोल झाली आहे, या ज्वारी ची विलेवाट करीता एफ,सी,आय […]

Continue Reading

एकनाथ खडसे-अमित शाह यांची दिल्लीत भेट ?

– शरद पवार यांना  दिली होती कल्पना ,एकनाथ खडसे   मुंबई : राष्ट्रवादीचे   नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे  यांनी दिल्लीत  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांची भेट घेतल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेवरुन जळगाव   जिल्ह्यासह राज्यभरात राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. मुक्ताईनगरचे  आमदार चंद्रकांत पाटील  यांनी एकनाथ खडसे   यांनी दिल्लीत […]

Continue Reading

शिक्षक शिकवत असताना अचानक बेशुद्ध पडला; दुसरीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा वर्गातच मृत्यू

नवी दिल्लीः एका शाळकरी मुलाचा वर्गातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील रोहिणी सेक्टर-२२ मधील सरकारी शाळेत शुक्रारी हा प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्याचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (student dies in school) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा […]

Continue Reading

नरेंद्र मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट?

ईडीने केला मोठा दावा नवी दिल्ली :  राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय तपास यंत्रणा  आणि अंमलबजावणी संचालनालयाने  देशातील वेगवेगळ्या राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एकूण १५ राज्यांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील एका रॅलीला लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आली होती, असा दावा ईडीने केला आहे. […]

Continue Reading

 पुण्यातील ‘त्या’ घोषणाबाजीनंतर कडक कारवाई करा -नितेश राणें

– पुण्यातील नारेबाजीमुळे राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह होत आहे निर्माण पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणाबाजीवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशाप्रकारे घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते नितेश राणे यांनी केली आहे. “यापुढे कोणी ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावले, तर ते परत घरी जाणार […]

Continue Reading

दसरा मेळाव्यासाठी उच्च न्यायालयाने शिवसेना उद्धव ठाकरेला परवानगी दिल्याचा नाना पटोले यांनी केले स्वागत

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उच्च न्यायालयाने शिवसेना उद्धव ठाकरेला परवानगी दिल्याचा स्वागत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहेय… राज्यात तेढ निर्माण करण्याचा कार्य राज्य सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केलाय..भारत जोडो यात्रे संदर्भात ते अकोला दौऱ्यावर असताना बोलत होते… शिवसेनेची शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची जुनी परंपरा आहे आणि त्यात अडथळा निर्माण […]

Continue Reading

आलेगाव पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेकापूर गाव च्या रोडची दुरव्यवस्था

रोज शाळेत जाणारी मुले त्यांना खूप त्रास होत आहे कोणी जर का आजारी गर्भधारण स्त्री दुचाकी मोटारसायकल वाहन चालवताना खुप त्रास सहन करावा लागत आहे असा हा प्रश्न कित्येक वर्षांपासून आहे या मार्गाने पावसाचे खड्यात पाणी साचते आणि ते वाहन चालकाला समजत नाही आणि गाडी स्लिप होऊन वाहन चालक जखमी होत आहेत या कडे गांभीर्याने […]

Continue Reading

वणी वारुळा परीसरात पुन्हा वादळीवाऱ्यासह पावसाने केला कहर! अनेक पिकांची नासाडी

अकोट :खारपानपट्यात मोडणाऱ्या व अकोट तालुक्यातील वणी वारुळा परीसरात दि.२२सप्टेबर रोजी सायंकाळी ४चे सुमारास वादळीवाऱ्यासह पावसाने कहर केला असुन मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील वणी वारुळा परीसरातील मुडगांव,आलेगांव,बळेगांव, वणी, वारुळा,सोनबर्डी, तांदुळवाडी येथे आज दिनांक २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४वाजताचे सुमारास वादळीवाऱ्यासह पावसाने कहर केला असुन या वादळी पावसामुळे परीसरातील शेतीतील उभे असलेले पिके जसे […]

Continue Reading