वाडेगावच्या मुख्य रस्त्यावर पाण्याच्या डबक्यांमुळे  रास्तारोको

– रोजच्या अपघात मुळे ग्रामस्थ त्रस्त  – संबंधीत विभागाचे दुर्लक्ष, ग्राम पंचायत ने घेतला पुढाकार वाडेगाव:- बाळापूर पातूर रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक जवळ मोठ्या प्रमाणात पावसाचे पण्यामुळे डबके थांबले होते.या पाण्यामुळे त्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.परिणामी यामुळे १८ सप्टेंबर रविवार रोजी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा […]

Continue Reading

सर्व साधारण सभेचे आयोजन

जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेचे आयोजन आज करण्यात आले होते .या सभेत अनेक ग्रामीण विकास कामाचा मुद्दा तसेच सदस्या च्या निधी समान वितरण संदर्भात अधिकाऱ्याला धारेवर घेतले .जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत आज अनेक विषयावर चर्चा करण्यात आली .या सर्व साधारण सभेत आज सर्व सदस्या मार्फत ग्रामीण भागातील कामकाजाच्या विषयावर किरकोळ वाद घडवला आहे .15 […]

Continue Reading

काळ आला होता पण…; निष्काळजीपणामुळे काय होऊ शकते हे दाखवणारा Viral Video एकदा पाहाच

अनेक वेळा आपण सोशल मीडियावर असे व्हिडीओ पाहतो, जे आपल्याला अधिक काळजी घेण्यासाठी सावध करत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथील हा व्हिडीओ आहे. निष्काळजीपणाने रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या एका सायकल रिक्षाचालकाबरोबर घडलेली घटना पाहुन तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. या व्हिडीओमध्ये एक सायकल रिक्षाचालक त्यातून खाली उतरत, सायकल […]

Continue Reading

“…नाहीतर अजित पवारांनी शिवसेना खाऊन टाकली असती” रामदास कदमांचा जोरदार हल्लाबोल!

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आता दसरा मेळाव्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव […]

Continue Reading

हरतालिका व्रत होईल खास; तुमची रास व जन्मतिथीनुसार ‘असे’ निवडा कपड्यांचे रंग

भाद्रपद शुल्क तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते. देवी पार्वतीने भगवान शंकराला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. याच मान्यतेनुसार सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते. यामध्ये निर्जळी राहून उपवास केला जातो. गणपतीच्या आदल्या दिवशी उमा महेश्वराचे पूजन केले जाते. या दोघांचे पूजन झाल्याशिवाय गणेश पूजन करायचे नाही अशी प्रथा आहे. हरतालिका व्रताची कथादक्षकन्या श्यामवर्णा […]

Continue Reading

गोसै रहेमत हायस्कूल अध्यक्षांनी सहकारी जागेत केले अतिक्रमण‌‌;हायस्कूल संस्थापक अध्यक्षांचा मनमानी

-अतिक्रमण हटविण्यासाठी गावकऱ्यांनी दिले जिल्हाधिकारीना निवेदन.. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू हे सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाते तसेच बोरगाव मंजू गावातील वार्ड क्रमांक तीन मध्ये असलेले गोसै रहमत हायस्कूल चे अध्यक्ष डॉक्टर फिरोज खान दिलावर खान यांनी शासनाची नियमाची पायमल्ली करून व अंमलबजावणी न करता शासकीय जागेतील अतिक्रमण केले व आजूबाजूने ग्रामपंचायत ची क्लासची जमीन […]

Continue Reading

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनांचा लाभ घ्यावा

– प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव जाधव यांचे शेतकऱ्यांना आवाहन अकोला :  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घ्यावा व उद्यमशील बनावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव जाधव यांनी केले. ते बाळापूर येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या जागृती पंधरवड्यानिमित्त अायाेजित कार्यक्रमात बोलत होते.तालुका […]

Continue Reading

जिल्हा नियोजन समितीत कोणाची माघार

का घेतली माघार,टळणार का इलेक्शनकोण जिंकणार याकडे आहे सर्वांचे लक्ष जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीच्या वाNयामध्ये बदल झाले आहे .जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या अपक्ष सभापती आणि सदस्य यांनी माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. जिल्हा परिषदेच्या वर्तुळात वाहणाNया जिल्हा नियोजन समितीच्या वाNयात मध्ये बदलावं आल्याची चर्चा सुरू आहे . जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकिसाठी महाविकास आघाडी कडून […]

Continue Reading

भारत नगर मधील नागरिक सोसत आहेत नरक यातना

पावसाच्या पाण्यामुळे रहिवाशांचे राहणे झाले कठीणलवकरात लवकर परिस्थिती सुधारण्याची स्थानिकांची मागणी स्थानिक प्रभाग क्रमांक १ मधील भारत नगर मध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पावसाच्या पाण्यामुळे या भागात रहिवाशांचे राहणे कठीण झालेले आहे. प्रभाग क्रमांक १ चा भाग असलेल्या भारत नगर मध्ये रस्ते नाहीत किंवा नाल्या सुद्धा नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जात नाही. […]

Continue Reading