शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल – अमोल मिटकरी

राज्यातील सत्तासंघर्षावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच सुनावणी सुरू आहे. या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशाचंही लक्ष लागलं आहे. एकीकडे शिंदे गटात असलेल्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय न्यायालयाकडू अपेक्षित असताना दुसरीकडे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? या वादावरही निर्णय येण्याची शक्यता आहे.  सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडत आहेत. निवडणूक चिन्हाच्या आधी […]

Continue Reading

राज्यातील काही दूध संघांनी सरकारच्या अनुदानात अपहार केला- विखे पाटलांचा गंभीर आरोप

राज्यातील काही दूध संघांनी सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानात अपहार केल्याचा गंभीर आरोप पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. तसेच या गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचीही माहिती दिली. यावेळी विखेंनी सरकार शेतकऱ्यांसोबत उभं असल्याचं सांगत गरज पडल्यास शेतकऱ्यांचं दूध विकत घेऊ, असंही म्हटलं. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “राज्यातील सहकारी दूध संघांच्या अपयशाचे […]

Continue Reading

शिंदे म्हणतात, “आमचे फोन टॅप..

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यापासूनच हे सगळं कसं जमून आलं? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. आधी सूरत, नंतर गुवाहाटी आणि शेवटी गोवा ते मुंबई असा या बंडखोर आमदारांचा प्रवास चर्चेत होता. मात्र, त्याहून जास्त चर्चा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त बैठकांची झाली. रात्री-अपरात्री […]

Continue Reading

“बुलेट ट्रेन पेक्षा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ अधिक वेगाने आणि स्वस्तात धावत असेल तर…” ; रोहित पवारांचं विधान!

महाराष्ट्र-गुजरात ३० सप्टेंबरपासून दरम्यान तिसरी वंद भारत एक्स्प्रेस धावणार आहे. पंतप्रधान मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्स्प्रेस ही बुलेट ट्रेनला देखील मागे टाकणार असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांअगोदर करण्यात आलेल्या वेग मापन चाचणीत वंदे भारत एक्स्प्रेसने अवघ्या ५३ सेकंदामध्ये १०० किमी प्रतितास वेग गाठला, तर हाच वेग पकडण्यासाठी […]

Continue Reading

आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार – अब्दुल सत्तारांचा मोठा दावा!

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी परभणी येथील जाहीर सभेत बोलताना मोठा राजकीय दावा केला आहे. आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत. असं सत्तार यांनी म्हटलं आहे. सत्तारांच्या या जाहीर विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल(शनिवार) ते […]

Continue Reading

“शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची सभा झालीच पाहिजे, पण…” शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांचं विधान चर्चेत

शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यावरून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने पहिली न्यायालयीन लढाई जिंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या मुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी खोचक टीका केली आहे. ही केवळ तीन […]

Continue Reading

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल; शिंदे गटाचाही समावेश होण्याची शक्यता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच त्यांच्या ७७ सदस्यीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी त्यांची वॉर टीम निवडणार आहेत. भाजपाने संघटनात्मक परिवर्तन केले आहेत आणि २०१९ मध्ये विजय मिळवू न शकलेल्या १४४ लोकसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारांचा विजय निश्चित करण्याचे काम पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. लवकरच राज्यपालांचेही परिवर्तन […]

Continue Reading

 पुण्यातील ‘त्या’ घोषणाबाजीनंतर कडक कारवाई करा -नितेश राणें

– पुण्यातील नारेबाजीमुळे राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह होत आहे निर्माण पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणाबाजीवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशाप्रकारे घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते नितेश राणे यांनी केली आहे. “यापुढे कोणी ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावले, तर ते परत घरी जाणार […]

Continue Reading

दसरा मेळाव्यासाठी उच्च न्यायालयाने शिवसेना उद्धव ठाकरेला परवानगी दिल्याचा नाना पटोले यांनी केले स्वागत

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उच्च न्यायालयाने शिवसेना उद्धव ठाकरेला परवानगी दिल्याचा स्वागत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहेय… राज्यात तेढ निर्माण करण्याचा कार्य राज्य सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केलाय..भारत जोडो यात्रे संदर्भात ते अकोला दौऱ्यावर असताना बोलत होते… शिवसेनेची शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची जुनी परंपरा आहे आणि त्यात अडथळा निर्माण […]

Continue Reading

आध्यात्मिक सत्संग सोहळा सत्संग समारोह संपन्न..!

अकोट:-सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज* यांच्या असिम कृपेने ब्रांच: चोहोट्टा बा येथे दिनांक 22सप्टेंबर 2022(गुरुवार) रोजी सकाळी 11 ते 1या वेळेत परम आदरणीय महात्मा अरुण पाटीलजी (ज्ञानप्रचारक,वडाळा, मुंबई)यांच्या पावन उपस्थितीत विशेष सत्संग समारोह कृषि उ बाजार समिती चोहोट्टा बा येथील या ठिकाणी संपन्न झाला.या प्रसंगी गाव करोडी,निभोर,वरुळ कुलट,पुंडा, निजामपूर देवरडा ,टाकळी,खु, मनबदा दहिगाव अवताडे ,या ठिकाणाहून […]

Continue Reading