सतत धार व ढगफुटी सारख्या पावसाने शेतकरी हवालदिले

अकोला

आलेगाव : . आलेगाव येथे सतत्‌धार पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकन्याचे उडाद मुंगाची अक्षरशा राख रागोळी झाल्याचे पहायला मिळत आहे। व शेतकऱ्यांचं तोंडाशी आलेला घास सुधा वरुन राज्याच्या प्रकोपामुळे गेल्याचे चित्र दिसत आहे।तरी शासनाने त्वरीत शेतकऱ्यांचे शेताचे पंचनाम करून त्यांना मदत देण्यात यावी। अशी मागणी जनमानसातून होत आहे .

सतत सुरू असलेल्या पाऊसा मुळे उडीद मुंग पूर्णपणे नष्ट झाले आहे ।उरले सुरले पीक ही सतत चालु असलेल्या पाउसा मुळे खराब होत आहे।तरी शासनान बरबाद झालेल्या पिकाची पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *