सततच्या पावसामुळे भाज्यांचा भाव वधारला….गृहिणींसमोर मुलांच्या डब्याचा प्रश्न

नेमकी कुठली भाजी विकत घ्यावी याची समस्या कायम सततच्या पावसाने भाज्यांचे दर वाढलेगृहिणींसमोर मुलांच्या डब्याचा प्रश्नभाजी नेमकी काय करावी मोठा प्रश्न सततच्या पावसामुळे भाज्यांची आवक रोडावली आहे. परिणामी भाज्यांच्या विंâमती कडाडू लागल्या आहेत. अकोल्यात काही भाज्या या साठ रुपये तर काही एंशी रुपये किलोच्या घरात गेला असून, अन्य भाज्यांची विक्रीही सरासरी ८० रुपये किलोनेच होत […]

Continue Reading

अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना; बांधकामाचे सामान घेऊन जाताना अचानक सातव्या मजल्यावर लिफ्ट तुटली, सात मजुरांचा जागीच मृत्यू

अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून सात मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाली आहे. गुजरात विद्यापीठाजवळ एस्पायर-२ (Aspire-2 ) नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली. जखमींना अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी […]

Continue Reading

“बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर”; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर नवा आरोप

वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेल्याचं समोर आलं होते. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आणखी एक आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग पार्कचा प्रकल्पही राज्याबाहेर गेला आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. “महाराष्ट्राची शरमेनं मान खाली घालण्याचा प्रकार सूरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांताचा […]

Continue Reading

ठाणे : फाॅक्सकाॅन पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे मोदींचे आश्वासन ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यात एखादा उद्योग आणायचा असेल तर, त्यासाठी उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन त्यात मान्यता घ्यावी लागते. ‘फाॅक्सकाॅन’च्या प्रकल्पासाठी महाविकास आघाडीने अशी कोणतीही बैठक घेतलेली नव्हती. शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेवर येताच अशी बैठक घेऊन कंपनीला भरीव पॅकेज देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र […]

Continue Reading

हिंदुत्व महाराष्ट्रात उद्योग गुजरात मध्ये

प्रा. प्रशांत पळसपगारउप संपादक सिटी न्यूज सुपरफास्ट राजकारण हे जनहितार्थ आणि व्यक्तीकेंद्रीत असायला पाहिजे परंतु गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे गढूळ झाल्याचे दिसत आहे, वर्चस्वाच्या लढाईमध्ये आणि सत्ता स्थापन करण्याच्या धुंदीमध्ये संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची राजकीय सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे. महाराष्ट्राकडे पाहण्याचा आज दृष्टीकोण संपूर्ण जगात बदलत आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे महानाट्य गेल्या काही महिन्यापासून […]

Continue Reading

मलकापूर येथे उडानपुरा च्या खाली पाण्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना होतोय खूप त्रास

पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांची मनपा प्रशासनाला मागणी अकोला शहरातील तुकाराम चौकाकडून जाणारा येवता रोड वरील उडान पूल हा काही दिवसापूर्वी बनविण्यात आला परंतु या उडान पुलाच्या आजूबाजूचे पाणी साचत असल्यामुळे आणि उडान पुलाच्या खाली असल्यामुळे सदर पाणी गड्ड्यामध्ये थांबते त्यामुळे येवता रोड व त्या परिसरातील नागरिक यांना त्या पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अनेक जणांचे […]

Continue Reading

अखेर त्या जखमी चा मृत्यू!

नैसर्गिक आपत्तीची मागणी अकोट तालुका प्रतिनिधी पिंप्री-बोर्डी येथील यात्रेनिमित्त सोळा आगष्ट 2022 रोजी दहीहंडीसाठी पिंप्री येथील हिम्मत नामदेव गावंडे हे सहभागी झाले होते तेव्हा सकाळी अकरा वाजता दहीहंडीकाला संपल्यानंतर अचानक गजानन कंकाळे यांचे मंदिरासमोरील गायवाड्याची भिंत कोसळून तिथे उभे असलेले नागरीकांना इजा झाली होती काहींना किरकोळ, तर काहींना जास्त प्रमाणात मार लागला होता.सविस्तर असे की […]

Continue Reading

आज वाशिम येथे शिवसेना आढावा बैठक संपन्न !

आज वाशिम येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान जिल्ह्यातील सर्व शाखा प्रमुख ,महिला पदाधिकारी या बैठकित मध्ये उपस्थित होते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील सर्व शाखा प्रमुख महिला पदाधिकारी यांना पक्षाच्या विविध कामाविषयी माहिती देण्यात आली. दरम्यान आज शिंदे गटातील खासदार भावना […]

Continue Reading

सर्वसमभावाने अडगांव खुर्द येथे गणेशोत्सव साजरा.

अकोट  : तालुक्यातील अडगांव खुर्द येथे अमर गणेश उत्सव मंडळ येथील  अध्यक्ष सोनू शहा यांच्या अध्यक्ष खाली सर्वधर्मसमभावच्या  भावनेने मोठ्या संख्येने गावामध्ये मिरवणूक निघून गणेश उत्सव साजरा करून गणराया ला निरोप देण्यात आला  मिरवणुकीमध्ये गावातील सर्व समाजातील लोक  एकत्रित येऊन सर्व धर्म समभाव ची जोपासना करून आनंदादात उत्सव साजरा करण्यात आला होते हा एक क्षण […]

Continue Reading

भंते अश्वजित यांचे निधन

बाळापूर : भन्ते अश्वजित हे भुसावळ येथे वर्षावास साठी गेले होते, तेथे त्यांना हृदय विकार चा झटका आला होता, अँजिओप्लास्टी केली,चेक केले असता 3 ब्लॉक आढळून आले, त्यावर उपचार केले, तब्येत बरी होऊन विहारात गेले होते, परत तीन दिवसांनी तब्येत बिघडली आणि परत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले परंतु शरीराने साथ दिली नाही, आता 10,40  वाजता त्यांची […]

Continue Reading