सततच्या पावसामुळे भाज्यांचा भाव वधारला….गृहिणींसमोर मुलांच्या डब्याचा प्रश्न
नेमकी कुठली भाजी विकत घ्यावी याची समस्या कायम सततच्या पावसाने भाज्यांचे दर वाढलेगृहिणींसमोर मुलांच्या डब्याचा प्रश्नभाजी नेमकी काय करावी मोठा प्रश्न सततच्या पावसामुळे भाज्यांची आवक रोडावली आहे. परिणामी भाज्यांच्या विंâमती कडाडू लागल्या आहेत. अकोल्यात काही भाज्या या साठ रुपये तर काही एंशी रुपये किलोच्या घरात गेला असून, अन्य भाज्यांची विक्रीही सरासरी ८० रुपये किलोनेच होत […]
Continue Reading