राज्यातील तब्बल १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; शिंदे आणि ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजले असून निवडणूक आयोगाकडून १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. १८ जिल्ह्यातील या ग्रामपंचातींसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. मदान यांनी सांगितलं की, संबंधित […]

Continue Reading

मुंबई, ठाण्याच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात संध्याकाळी ५ वाजल्यापासून आकाशात काळे ढग दाटून आले. त्यामुळे अंधार दाटून आला होता. त्यानंतर वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. […]

Continue Reading

पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावर ती खूप फोटो शेअर करत असते. प्राजक्ता सुत्रसंचालन करत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही काळासाठी ब्रेक घेतला होता. आता पुन्हा हा कार्यक्रम नव्या जोमाने सुरु झाला आहे. मिळालेल्या वेळेमध्ये प्राजक्ता देवदर्शन घेताना दिसत आहे. यावेळी प्राजक्ताने पांढरा शुभ्र चिकनकारी ड्रेस घालून महादेवाचे दर्शन […]

Continue Reading

अफगाणचे पठाण भारताला तारणार? आज ठरणार टीम इंडियाचे आशिया कपमधील भवितव्य

दुबई: आशिया कप २०२२ च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून भारतीय संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. सुपर फोरमधील दोन्ही सामने गमावल्यानंतर भारतीय संघ आता इतर संघांवर अवलंबून राहिला आहे. भारताला अंतिम फेरी गाठायची असेल, तर आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात अफगाणिस्तानने बाजी मारली आणि त्यानंतर श्रीलंका-पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात देखील पाकिस्तानचा पराभव झाला पाहिजे. याशिवाय भारताने […]

Continue Reading

आमदार संतोष बांगर यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करा

संताजी सेनेची उपविभागीय अधिकारी यांना मागणी प्रतिनिधी/अकोला आमदार संतोष बांगर यांनी आरोग्य संचालक डॉ.नितीन अंबाडेकर यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केल्याबाबत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी संताजी सेना मुर्तिजापूर तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना निवेदनातून केली आहे.हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी 30 ऑगस्ट रोजी डॉ.नितीन अंबाडेकर यांना दूरध्वनीवरून फोन लावला.डॉ. नितीन अंबाडेकर आरोग्य […]

Continue Reading

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यापासून ठाकरेंना रोखणार?

शिवाजी पार्क मैदान ‘फ्रीज’ केले जाण्याची शक्यता मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा घेण्यापासून कोणत्याही परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रोखण्याची रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आखली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्या अंतर्गत शिवाजी पार्क ‘फ्रीज’ केले जाण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठीचा अर्ज महापालिकेकडे केला आहे. […]

Continue Reading

माजी सरपंचाला कॉल करुन निर्जन स्थळी बोलावलं, मग महिला निर्वस्त्र झाली, पुढे जे घडलं…

बुलडाणा:बुलडाणा शहरातील क्राईम रेट हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. शहरात एक हनी ट्रॅपची घटना घडलीये. येथे एका माजी सरपंचला कॉल करुन त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या माजी सरपंचाचे व्हिडिओ काढून त्याला ते व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्यात आली होती.या माजी सरपंचाला एका महिलेने फोन करुन निर्जन स्थळी बोलावलं. मला […]

Continue Reading

एकनाथ शिंदे राजभवनात कोश्यारींच्या भेटीला, वाचा विधानपरिषदेतील १२ संभाव्य नावांची यादी

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले आहेत. यावेळी ते विधान परिषदेच्या १२ आमदारांची नवी यादी राज्यपालांना देण्याची शक्यता आहे. १२ आमदारांच्या यादीसंदर्भात ही भेट असल्याची शक्यता आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारने दिलेली १२ आमदारांची यादी रद्द केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) हे नवी यादी घेऊन […]

Continue Reading

शेतकऱ्यांप्रमाणे आता आयटी क्षेत्रालाही पावसाचा तडाखा… बंगळुरु आयटी सेक्टरचे एवढया कोटींचे नुकसान..

गेल्या काही दिवासांपासून बंगळुरुत पावसाने थैमान घातलं आहे. मुसधार पावासामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, या पावसाचा सगळ्यात मोठा फटका बंगरुळुतील आयटी कंपन्यांना बसला आहे. एका दिवसात आयटी कंपन्यांच तब्बल २२५ कोटी रुपयांच नुकसान झालं आहे. द आऊटर रिंग रोड कंपनीज असोसिएशनने (ORRCA) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना याबाबत एक पत्र लिहीले आहे.मुसळधार पावासमुळे बंगरुळुतील […]

Continue Reading

‘मेकअप आर्ट’ ची ही NEXT LEVEL पाहिलीत का? नसेल तर हा व्हिडीओ एकदा पहाच; डोळे नक्कीच चक्रावून जातील

जगात एकापेक्षा एक असे कलाकार असतात. जे आपल्या कलाकृतीने सर्वांना आश्चर्यचकित करतात. अशा अनेक कलाकृतींची झलक आपण पाहिली असेलच. काहींनी अप्रतिम कलाकृती लाकडावर तर काहींनी वाळूवर बनवलेल्या त्यांच्या कलाकृतीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. तर काही लोक आहेत जे अतिशय अनोख्या प्रकारची कलाकृती करतात. जी याआधी लोकांनी क्वचितच पाहिली असेल. आजकाल असाच एक आर्ट व्हिडीओ सोशल […]

Continue Reading