आजचं राशीभविष्य, सोमवार ५ सप्टेंबर २०२२

मेष (Aries Horoscope Today ):-खर्चावर नियंत्रण ठेवावे. घरातील वातावरण आनंदी राहील. आततायीपणा करू नये. प्रयत्नांची कास सोडू नये. मनावर कोणताही ताण घेऊ नये. वृषभ (Taurus Horoscope Today ):- कामात चांगली प्रगती करता येईल. व्यावसायिक ठिकाणी काही लक्षात ठेवण्याजोगे अनुभव येतील. ग्रहांचा चांगला पाठिंबा मिळेल. मेहनतीला मागे हटु नका. आखलेल्या योजनांवर भर द्या. मिथुन (Gemini Horoscope […]

Continue Reading

आधी आईची हत्या आणि नंतर आत्महत्या, पोलिसांना सापडली ७७ पानांची सुसाईड नोट

दिल्ली : आईची हत्या करून काही दिवसांनी २५ वर्षींय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील रोहिणीमध्ये ही घटना घडली आहे. क्षितिज असे आत्महत्या केलेल्या मुलाचे तर मिथिलेश असे हत्या करण्यात आलेल्या आईचे नाव आहे. मिथिलेश या विधवा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारील घरातून […]

Continue Reading

कुरणखेड येथील माँ चंडिका युवा प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळ ; शिक्षण ,व्यसनमुक्ती, साठी जनजागृती

सिटी न्यूज सुपरफास्ट गणेश उत्सव अकोला:- धार्मिक उत्सवाला सामाजिक कार्याची जोड मिळाल्यास अनेक अवघड उद्देश साध्य करून घेता येतात माँ चंडिका युवा प्रतिष्ठान गणेश उत्सव ( बाल गोपाल ) मंडळ याच प्रयत्नातून शिक्षण व्यसनमुक्ती साठी जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे त्यांच्या प्रयत्नाने अनेक परिसरात शिक्षण व व्यसनमुक्तीसाठी महत्त्वाचा हातभार लागला आहे मंडळाची स्थापना जवळपास […]

Continue Reading

तुम्ही याला सहाय्यक म्हणून का ठेवलेत? हा तर… ” जेव्हा जावेद अख्तरांनी नासिर हुसेन यांना सल्ला दिला होता

जावेद अख्तर हे दिग्गज गीतकार आहेत. अनेक वर्ष ते बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘लगान’, ‘बॉर्डर’, ‘ओम शांती ओम’ अशा बऱ्याच चित्रपटांची गाणी लिहिली आहेत. सलीम खान आणि त्यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. त्यांनी मिळून लिहिलेले ‘जंजीर’, ‘दिवार’, ‘शोले’ सारखे अनेक हिंदी चित्रपट सुपरहिट ठरले. त्यांच्या कविता देखील प्रसिद्ध आहेत. जावेद अख्तर जितके कवी आणि संवाद […]

Continue Reading

“मोदींनी मंदिरं बंद केली, मग ते मुघलांचं सरकार होतं का?”; शिवसेनेचा हल्लाबोल

सध्या मुंबईत भाजपाकडून ठिकठिकाणी ‘हिंदुंचं सरकार’ अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यावरून भाजपा, शिंदे गट आणि ठाकरे गटात शाब्दिक युद्ध सुरू आहे. भाजपाने ठाकरे सरकारच्या काळात मंदिरं बंद असल्याचा मुद्दा उपस्थित करत वारंवार शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. याला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. “करोना काळात मोदींच्या आदेशानेच मंदिरं […]

Continue Reading

हिंदू सण पाकिस्तानात जाऊन साजरा करायचे का’; नांदेडमधील गणेश मंडळाची गणपती विर्सजनात डीजे वाजवण्याची मागणी

नांदेड जिल्ह्यामध्ये तीन हजार सोळा गणपती मंडळाची नोंद झाली करण्यात आली आहे. मात्र, येणाऱ्या गणपती विसर्जनाला मंडळांना बँड उपलब्ध होत नाहीयेत. त्यामुळे नांदेड शहरासह ग्रामीण भागातील मंडळांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत डीजे वाजवण्याची परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.एकीकडे कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी सर्व मंडळांना शासनाच्या गाईडलाईननुसार डीजे वाजवण्याची परवानगी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील मंडळांना देखील […]

Continue Reading

राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ला अस्खलित मराठी बोलणाऱ्या ‘बिहारी’ पाहुण्याने दिली भेट; नव्या राजकीय समिकरणांच्या नांदीची चर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. अगदी काल त्यांनी घेतलेलं लालबागच्या राजाचं दर्शन असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन घेतलेलं गणपती दर्शन असो. गणेशोत्सवाशिवाय मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्यांसोबत राज ठाकरेंच्या सुरु असणाऱ्या भेटीगाठीही राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातच आज एक विशेष पाहुण्याने […]

Continue Reading

येत्या ५ दिवसांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यासह गुरुवारपासून राज्यभरात मान्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. ‘येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ व्या दिवसापासून राज्यात काही […]

Continue Reading

छेडछाडीचं प्रकरण भोवलं; केआरकेला एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा अटक

अभिनेता केआरके म्हणजेच कमाल राशिद खान त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. केआरके ट्विटच्या माध्यमातून प्रामुख्याने बॉलिवूडवर टीका करत असतो. त्याने स्वत:चे एक यूट्युब चॅनलसुद्धा सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो चित्रपटांचे समीक्षण करत त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. काही वादग्रस्त ट्विट्समुळे केआरके कायद्याच्या कचाट्यात सापडला […]

Continue Reading

“गणपतीनं अमित शाहांना सद्बुद्धी द्यावी” देशातील संपत्ती विकण्यावरून नाना पटोलेंची खोचक टीका, म्हणाले…

रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून आयोजित केलेल्या ‘महागाईविरोधातील हल्लाबोल’कार्यक्रमातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रात भाजपप्रणित मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशात द्वेष वाढू लागला आहे. वाढती महागाई आणि बेरोजगारीमुळे लोकांना भवितव्याची चिंता आणि भीती वाटू लागली आहे. त्यातून द्वेष वाढतो, समाजात दुही वाढते. त्यास भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक […]

Continue Reading