“आम्ही ५० थरांची हंडी फोडली” टेंभी नाका दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंची राजकीय टोलेबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणातून एकनाथ शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी केली आहे. दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील ५० थरांची हंडी फोडली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाला सिनेअभिनेत्री श्रद्धा कपूरसह हजारो गोविंदा उपस्थित होते. टेंभी नाका येथे दहीहंडी पथकातील गोविंदांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, […]

Continue Reading

जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार

नगरविकास, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय निर्गमितमुंबई दि. 19 : आज राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी याबाबतची घोषणा काल विधानसभेत केली होती. त्यानुसार नगरविकास, वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य […]

Continue Reading

विनायक मेटेंच्या कारचालकाला पोलीस ताब्यात घेणार ; अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट

मुंबई – माजी आमदार आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे.विनायक मेटे यांचा कारचालक एकनाथ कदम सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.या अपघात प्रकरणी रसायनी पोलीस कदम यांना ताब्यात घेऊन चौकशी करणार आहेत. त्यामुळे विनायक मेटेंचा […]

Continue Reading

सत्तेची मस्ती डोक्यात गेली का? अजित पवारांचा शिंदे सरकारला खडा सवाल! संतोष बांगर यांनाही सुनावलं

शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना डब्बे पुरवणाऱ्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. तर शिंदे गटाचे आणखी एक आमदार प्रकाश सुर्वे यांनी चितावणीखोर भाषण करत, शिवसैनिकांना ठोकून काढा, त्यांचे हात नाही तोडता आले तर तंगडी तोडा, असं विधान केलं आहे. या घडामोडींनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीकास्र […]

Continue Reading

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर भाजपाचा डोळा? मुंबई भाजपातर्फे वरळीत मेगा दहीहंडी उत्सवाचे आयोजन

आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात भाजपाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे तेही जांबोरी मैदानात. एकेकाळी जांबोरी मैदान आणि दंहीहंडीचे मेगा आयोजन असं सचिन अहिर यांच्याबाबतीत एक समीकरण तयार झालं होतं. मुंबईतील सर्वात मोठी आणि विविध मोठ्या बक्षिसांसाठी सचिन अहिर यांनी आयोजित केलेला जांबोरी मैदानातला दहीहंडी उत्सव ओळखला जायचा. पण यावेळी हे मैदान आधी बुक […]

Continue Reading

विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीकडून मृत्यूबाबत संशय व्यक्त 

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती माzzर्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला आहे. ते बीडहून मुंबईला जात होते. मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित केलेल्या एका बैठकीला ते उपस्थित राहणार होते. पहाटे पाचच्या सुमारास भातण बोगदा ओलांडण्याआधी हा अपघात झाला. मेटे यांच्या मृत्यूनंतर विविध राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. या सर्व घडामोडीनंतर विनायक […]

Continue Reading

अंत्यदर्शनस्थळी झालेल्या धक्काबुक्कीनंतर सदावर्ते संतप्त; म्हणाले शरद पवार…

मुंबई – शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि मराठा आरक्षणासाठी अविरत लढा देणारे विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले. मुंबई त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी अंत्यदर्शनासाठी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणारे वकील गुणरत्न सदरवर्ते देखील आले होते. मात्र यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. पोलिसांनी त्यांना सुरक्षीत बाहेर काढलं. आता यावर सदावर्ते […]

Continue Reading

विनायक मेटे यांचे अपघाती निधन

नवी मुंबई: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं. मेटे यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मेटे यांचा अपघात अत्यंत गंभीर होता. या अपघातात त्यांच्या कारचा चक्काचूर झाला. कारचे दोन्ही दरवाजे डॅमेज झाले. कारचा पुढच्या भागाची प्रचंड नासधूस झाली. मेटे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तासभर उपचार […]

Continue Reading

हातरूण येथील गावातील
मुख्यरस्त्याचे 400मिटर .काँग्रेरेटिकरण चे भूमिपूजन संपन्न

बाळापुर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम हातरून येथील ग्रामपंचायत हद्दीतील बस स्टँड पासून गावात जाणारा मुख्य मार्गचा आज . दि12 .ऑगस्ट 2022 .रोजी . मा .सरपंच वाजिद खान यांचे हस्ते भूमिपूजन उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन सोहळानिमित्त बाळापूर पंचायत समिती सदस्य L Kडोंगरेग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी एस एस धुळे .ग्रामपंचायत सदस्य सैय्यद काझीम अली . शेख […]

Continue Reading

खातेवाटप कधी होणार असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आला विचारण्यात

शिंदे-फडणीस सरकार स्थापन झाल्यानंतर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, त्यानंतरही अद्याप खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून या मुद्द्यावर भाजपा-शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. खातेवाटप झाला नसल्याने राज्यातील अनेक प्रश्नांवर निर्णय प्रलंबित असल्याचाही आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर खातेवाटप कधी होणार असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी वर्ध्यात माध्यमांशी […]

Continue Reading