मलकापूर येथे उडानपुरा च्या खाली पाण्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना होतोय खूप त्रास

अकोला

पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांची मनपा प्रशासनाला मागणी

अकोला शहरातील तुकाराम चौकाकडून जाणारा येवता रोड वरील उडान पूल हा काही दिवसापूर्वी बनविण्यात आला परंतु या उडान पुलाच्या आजूबाजूचे पाणी साचत असल्यामुळे आणि उडान पुलाच्या खाली असल्यामुळे सदर पाणी गड्ड्यामध्ये थांबते त्यामुळे येवता रोड व त्या परिसरातील नागरिक यांना त्या पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अनेक जणांचे दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे किती शालेय विद्यार्थी यांचे गणेश पुस्तके या ठिकाणी पडून भिजले व वय वृद्ध असलेले नागरिक या ठिकाणी अनेकदा पडलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी लावण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे याबाबत आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा स्थानिक नागरिकांनी RRC NEWS सोबत बोलतान व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *