अकोट रोटरीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

– धारुडआदिवासी मुलांना शालेय साहीत्य् कपडे वाटप. अकोट  : स्थानिक अकोट शहरात एक सामाजीक संस्था म्हणुन कार्यरत असलेल्या अकोट रोटरी क्लबने आदीवासी क्षेत्रातील धारगड – धारुळ येथील जि. प.मराठी शाळा केंद्र् बोर्डी ता. अकोट येथील 150 विदयार्थ्यांना त्यांच्या आवश्यकते नुसार शालेय साहीत्य् वहया, पुस्तके, कंपास इत्यादी साहीत्याचे वाटप रोटरीचे डिस्ट्रीक्ट् गर्व्हनर डॉ. आनंदजी झुनझुनवाला,प्रथम महिला […]

Continue Reading

पुंडा येथील शेतीचे पंचनामे करा ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

अकोट  :  तालुक्यातील पुंडा येथील शेतात 11 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र पुंडा येथील तलाठी सुटीवर असल्याने गावाला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी देऊन तात्काळ पंचनामे करण्यासाठी पुंडा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. या अगोदर शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला नगदी पिकांचा घास मुंग उडीद […]

Continue Reading

श्री शिवाजी विद्यालयात ओझोन दिन दिन साजरा  

  अकोट  :   दि 16 स्थानिक श्री शिवाजी विद्यालयात ओझोन  दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य  एस जी वालशिंगे तर प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षकद्वय  आर एम सावरकर व  ए व्ही गावंडे,  व्ही बी गेबड, शिक्षक प्रतिनिधी  एस जी चौधरी ,  व्ही पी सिरसाट,एन आर बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.   उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षण […]

Continue Reading

पोलीस,पत्रकार व समाज सेवक यांच्या पुढाकाराने एका अज्ञात महिलेचे वाचले प्राण

अकोला :  माणसाच्या मनामध्ये मानवतावाद असला की मनुष्य खरी सेवा करू शकतो खरी निष्काम सेवा हीच ईश्वर सेवा अशी म्हण आहे ही म्हण आज सार्थकी ठरली असल्याची घटना आज सकाळी झाली आहे आज सकाळी नऊ वाजता अंदाजे तीस वर्षीय महिला जिच्या अंगावर लाल कलरचे गाऊन घातलेल्या अवस्थेत ही महिला पातुर ते बाळापूर महामार्गावर देऊळगाव जवळ […]

Continue Reading

मुंबई :   मुंबई आणि ठाण्याला गेल्या दोन दिवसांत पावसाने झोडपून काढलं. मोसमातला सर्वाधिक पाऊस गुरूवार शुक्रवारी नोंदवला गेला. जोरदार पावसाने ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह कोकण भागातील रत्नागिरी, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांत पुढील तीन दिवसांपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. आज ऑरेज अलर्ट तर […]

Continue Reading

अखेर ७० वर्षांनी चित्त्यांचं भारतात पाऊल

भारतातून १९५२ साली नामशेष झालेले चित्ते आज तब्बल ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये आज नामिबियातून ८ चित्ते आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्यांच्याच हस्ते या चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात आले. चित्त्यांनी भारतात पाऊल ठेवल्यानंतरचे खास क्षण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कॅमेरामध्ये टिपले. तसेच आजचा दिवस देशासाठी […]

Continue Reading

माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली – राज ठाकरे

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णपान आहे. संपूर्ण देशाच्या इतिहासात मराठवाडा मुक्ती संग्राम हा प्रदीर्घ लढा होता. आज १७ सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस. आजचा दिवस खरं तर संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता, असं […]

Continue Reading

वेदान्त -फॉक्सकॉन प्रकल्प ;विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नवा वाद

मुबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदान्त -फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल एकमेकांना जबाबदार ठरवलं जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे, तर यासाठी महाविकास आघाडीचं सरकार जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याच प्रकल्पावरून आता भाजप नेते आशिष शेलार यांनी […]

Continue Reading

व्यसनमुक्ती शिबीर संपन्न

अकोला-अकोला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कान्हेरी(सरप) येथे आशा सेविकांसाठी विशेष व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन जीवनज्योतीव्यसनमुक्ती उपचार वमार्गदर्शन केंद्राच्या अकोला शाखेतर्फे नुकतेचसंपन्न झाले. यावेळीउपस्थित सेविकांनाव्यसनमुक्ती काळाची गरज या विषयावर प्रभावीमार्गदर्शन संस्थेच्यासंचालिका डॉ. अश्विनी कुमावत (मारवाल) यांनी करून  दारू सोडवण्यासाठीविशेष वेसनील प्लसआयुर्वेद पावडर व लिव्हरच्या विविध उद्भवलेल्या समस्यांवर केटालीव्ह सायरप आपल्या संस्थेमार्फत मोफत दिले,याप्रसंगी सेविका गटप्रमुखकविता गायकवाड ,सुधाकर बनसोड, तालुक्यातील आरोग्य […]

Continue Reading

बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतुकीला अडथळा

अकोला, : शहरात बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रिक्षाचालक रस्त्यांत अचानक थांबून प्रवाशांची चढउतार करत आहेत. शहरात रिक्षांची संख्या वाढल्याने प्रवासी घेण्यासाठी रिक्षाचालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघातही होत आहेत. मागील तीन वर्षापासून बस सेवाही बंद असल्याने रिक्षाचालक अधिक दराने भाडे आकारणी करीत आहेत. अकोला शहरात रिक्षाचालकांची संख्या प्रचंड […]

Continue Reading