अनन्या पांडेसोबतच्या ब्रेकअपवर ईशान खट्टरने दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया
प्रेम ही अशी भावना आहे जी तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडे आकर्षित करते त्याच्या प्रती तुमच्या मनात प्रेमाची भावाना निर्माण करते. जेव्हा तुम्ही या काळात असता तुमची इच्छा असूनही तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पण जेव्हा दोन लोकांमध्ये चांगली समज नसते किंवा भांडणे वाढू लागतात, तेव्हा नाते तुटण्यास वेळ लागत नाही. असेही म्हणता येईल की […]
Continue Reading
