अनन्या पांडेसोबतच्या ब्रेकअपवर ईशान खट्टरने दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया

प्रेम ही अशी भावना आहे जी तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडे आकर्षित करते त्याच्या प्रती तुमच्या मनात प्रेमाची भावाना निर्माण करते. जेव्हा तुम्ही या काळात असता तुमची इच्छा असूनही तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पण जेव्हा दोन लोकांमध्ये चांगली समज नसते किंवा भांडणे वाढू लागतात, तेव्हा नाते तुटण्यास वेळ लागत नाही. असेही म्हणता येईल की […]

Continue Reading

भाजप नेत्याच्या फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोलिसांनी केली आरोपीला अटक

शिरूर, पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका नेत्याच्या शेती आणि फार्म हाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.पोलिसांनी या घटनेप्रकरणी माहिती दिली आहे. पुण्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुण्यातील एका भाजप नेत्याच्या शेती […]

Continue Reading

शेतकरी पुन्हा सापडला आर्थिक संकटात

अकोला :  जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसा मुळे जिल्यातील दानापूर येथे मोठया प्रमाणावर केळी, कपाशी, सोयाबीन, पपई, भाजीपाल्याचे नुकसान झाले.. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय मात्र पावसा सोबत आलेललेल्या जोरदार हवे मुळे केळीबागांचे, कपाशी, पान पिप्रि, पपईचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी परत एकदा आर्थिक संकटात सापडला आहे..शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई […]

Continue Reading

मिटकरींवरील आरोप गंभीर, चौकशी करणार; विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

अकोला – महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने सत्ताधारी पक्षावर टिका करताना दिसून येतात. नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर ते ५० खोक्के एकदम ओके म्हणत हल्लाबोल करताना विधानसभेच्या पायऱ्यांवर दिसून आले. सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडूनही याला प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अमोल मिटकरींवर गंभीर आरोप करण्यात आले. […]

Continue Reading

संकल्प अधिक लोकाभिमुख होण्याचा

राज राजेश्वर कम्युनिकेशन अर्थात आर आर सी नेटवर्कचा आज वर्धापन दिन सोहळा आहे. संचालक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांनी लावलेले एक छोटेसे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. केबल नेटवर्वâच्या माध्यमातून अकोलेकरांच्या घराघरात आर आर सी नेटवर्क पोहचले आहे. अकोलेकरांच्या मनोरंजन व माहितीसाठी सतत काम करण्याचा आणि केवळ त्यासाठीच उभे करण्यात आलेले आर आर सी नेटवर्वâ […]

Continue Reading

चाहत्यांने स्वत:च्या रक्ताने काढलेलं चित्र पाहून सोनू सूद झाला भावुक; म्हणाला, ”चित्र रंगवताना…”

करोना महामारीच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारने देशभरात टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. या काळात मुंबई, पुणे सारख्या महानगरात कामानिमित्त आलेल्या अनेक कामगारांचे खूप हाल झाले. घराबाहेर पडायला परवानगी नसल्यामुळे या कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता. अशा परिस्थितीमध्ये अभिनेता सोनू सूद या गरजू कामगारांच्या मदतीला धावून गेला. त्याने लाखो कामगारांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करुन दिली. […]

Continue Reading

इंडस्ट्रीतील सर्वात सेक्सी पुरूष कोण? या प्रश्नावर ऐश्वर्याने लाजत घेतलं होतं सलमान नाव

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतील लव्ह स्टोरीपैकी एक आहे. सलमान आणि ऐश्वर्याच्या फक्त अफेअरचीच नाही तर भांडणाचीही जोरदार चर्चा झाली. एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या कपलने ब्रेकअप केल्यानंतर त्यांच्यातील भांडणं बराच काळ चर्चेत राहिली. किंबहुना आजही या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होताना दिसते.सलमान आणि ऐश्वर्याचं नातं तुटून दोन दशकांपेक्षा जास्त कालावधी […]

Continue Reading

“अवघ्या १० मिनिटांत तीन कृषी कायदे मंजूर केले” शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

ऐन करोना संसर्गाच्या काळात तीन कृषी कायद्यावरून देशातील राजकीय वातावरण तापलं होतं. हे तिन्ही कायदे केंद्र सरकारने मागे घेतल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्र सोडलं आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडणार आहे, याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल […]

Continue Reading

“देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट,” नितेश राणेंकडून उल्लेख; पोलिसांनाही भरला दम, म्हणाले “तोपर्यंत आम्ही…”

श्रीरामपूर येथील एक तरुण मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहे. एका मुलीशी लग्न केल्याने त्याचं अपहरण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसही त्याचा शोध घेत असून, अद्यापही तो सापडला नाही आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी श्रीरामपूर पोलीस आयुक्त कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होते. त्यावेळी बोलताना नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंदुहृदयसम्राट, […]

Continue Reading

जशपूरनगर : शेताची सुपीक क्षमता वाढवण्यासाठी महिला तयार करत आहेत ‘जीवामृत’

गौठाणमध्ये गांडूळ खत तयार करण्यासाठी महिलाही गांडूळ तयार करत आहेत जशपूर जिल्ह्यातील कानसाबेल गटातील बगिया गोठण राणी बचत गटातील महिला आज विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आर्थिक लाभ घेत आहेत. गौठाणमध्ये तयार केलेल्या गांडूळाचा वापर करून महिला उच्च दर्जाचे गांडूळ खत तयार करत आहेत. कुक्कुटपालन आणि खत उत्पादनातून महिलांना वर्षभरात 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न […]

Continue Reading