पाणी जीवन आहे नियोजन नसेल तर संकट आहे.
गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र मध्ये उन्हाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू महाराष्ट्रातील जनतेला प्रभावित करणारे ठरत आहे उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून तर वापरण्याच्या पाण्यापर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते येवढेच नव्हे तर पाण्याअभावी शेतीविषयक समस्यांना अनेक शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते ,यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाची का होईना पण शासन सुद्धा मदत करते महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या […]
Continue Reading
