तुमच्या कुटुंबातून कुणी राजकारणात येणार का? समीर वानखेडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

ड्रग्ज प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत राहिलेले मुंबई एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे बुधवारी (२४ ऑगस्ट) वाशीम येथे आले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना वानखेडे कुटुंबातून कुणी राजकारणात येणार का? वाशीममध्ये कुणी उभं राहणार का? असे प्रश्न विचारण्यात आले. यावर समीर वानखेडे यांनी दोनच वाक्यात उत्तर दिलं. राजकारणात येण्याबाबतच्या […]

Continue Reading

सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा संताप

विधानसभा अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा जोरदार प्रयत्न होत आहे. विरोधी पक्षातील आमदारांकडून विविध प्रश्न उपस्थित करत मागण्या केल्या जात आहेत. मात्र, याचवेळी सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा संताप झालेला पाहायला मिळाला. त्यांनी याआधी मंत्री हजर नसल्याचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी उपस्थित असल्याचं म्हटलं. […]

Continue Reading

“माझ्याकडे पक्षाची निशाणी नसली, तरी फरक पडत नाही”,- राज ठाकरे

गेल्या दोन महिन्यात राज्यात घडलेल्या सत्तानाट्यामुळे अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच, सत्तेची समीकरणं देखील मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाची बंडखोरी आणि त्यानंतर सत्तेत सामील होण्याच्या निर्णयामुळे नेमकी खरी शिवसेना कोणती? शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असेलल्या धनुष्यबाणावर कुणाचा हक्क असेल? असे मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यासंदर्भात प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं असून […]

Continue Reading

सोन्याच्या गिन्न्याचे अमिश दाखवून २ लाख ७७ हजाराने लुबाडले

– जानेफळ पो.स्टे.हद्दीतील शेंदला येथील घटना……… – दोन आरोपींना अटक, इतर आरोपींच्या शोधासाठी तीन पथके …….. बुलढाणा  :गावाकडे घर बांधकामासाठी पायाचे खोदकाम करताना माझ्या नातेवाईकांना सोन्याच्या दोन किलो गिन्न्या सापडल्या असून त्यांना त्या विकायच्या आहेत तेव्हा मी तुम्हाला ते कमी भावात मिळवून देतो असे खोटे सांगून नाशिक जिल्ह्यातील तीन जणांना शेंदला तालुका मेहकर येथे बोलून […]

Continue Reading

शिवसेना विरुद्ध शिंदे : राज्यातील सत्तासंघर्ष आता 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे, कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत युती केली त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणीही गुरुवारी होणार आहे.शिवसेना आणि शिंदे गटाच्या […]

Continue Reading

“आधी अजित पवारांची माफी, मग उपमुख्यमंत्री पदावरून फडणवीसांवर निशाणा” धनंजय मुंडेंची तुफान टोलेबाजी!

सध्या महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेश सुरू आहे. अधिवेशनात आज ‘नगराध्यक्ष जनतेतून निवडला पाहिजे’ याबाबत घटनादुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मांडला. या घटनादुरुस्तीबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान टोलेबाजी केली आहे. विधानसभेत भाषण करत असताना धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांची माफी मागून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा […]

Continue Reading

फडणवीसांच्या लाडक्या जलयुक्त शिवार योजनेचं पुनरागमन होणार; २५ हजार गावांमध्ये अंमलबजावणी

राज्यातील २५ हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार योजना’ महाराष्ट्र सरकार पुन्हा कार्यान्वित करण्याच्या तयारीत आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त गावातील समस्या सोडवण्यावर या योजनेचा भर असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये सुरू केलेली ही महत्त्वाकांक्षी योजना महाविकासआघाडी सरकारने बंद केली होती. आता राज्यात शिंदे गटासोबत भाजपाने सत्ता स्थापन करताच पुन्हा ही योजना राबवण्याचा […]

Continue Reading

“त्यावेळी एकनाथ शिंदेंनी इतकी चांगली वकिली केली की फडणवीस…”; सभागृहातच जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

एवढ्या कमी कालावधीत एखाद्याचे मत परिवर्तन कसे होऊ शकते? असा टोला माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहात एकनाथ शिंदे यांना लगावला. सत्तांतरानंतर नगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत बदल करण्याची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने कायम ठेवल्याच्या मुद्द्यावरुन जयंत पाटलांनी हा टोला लगावला. नगरपालिका आणि नगरपंचायतींचे नगराध्यक्ष, तसेच ग्रामपंचायतींच्या सरपंचांची थेट म्हणजेच जनतेमधून निवड करण्याचा […]

Continue Reading

शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; आरक्षणासंदर्भातील परिस्थिती आहे तशीच ठेवावी

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी बांठिया आयोगाने तयार केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात आले. मात्र, बांठिया आयोगाच्या या अहवालात त्रुटी असल्याचे आढळून आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. तसेच आधीच निवडणुका घोषित झालेल्या ३६७ स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला […]

Continue Reading

“गुलाबराव पाटलांना खडसावलं हे योग्यच केलं”; उद्धव ठाकरेंकडून नीलम गोऱ्हेंचं कौतुक,

“मंत्री असो वा मुख्यमंत्री सर्वांनी सभागृहाचे पावित्र्य पाळायलाच हवे. उद्या मुख्यमंत्री जरी तसे वागले तरी तुम्हाला त्यांचे कान उघडायचं काम करावं लागणार आहे. सभागृहात शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल आपले आभार”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं कौतुक केलं. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधिमंडळात आक्रस्ताळेपणा करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांना विधान […]

Continue Reading