‘मी फिक्स मॅच पाहत नाही’, ‘सामना’तील मुलाखतीवरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई: मी फिक्स मॅच पाहत नाही, मी नेहमी लाईव्ह मॅच पाहतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. शिवसेनेतील बंड आणि राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर ‘सामना’ वृत्तपत्रामध्ये मंगळवारी उद्धव ठाकरे यांची बहुचर्चित मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यांनी या मुलाखतीत एकनाथ […]

Continue Reading

पाणी जीवन आहे नियोजन नसेल तर संकट आहे.

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र मध्ये उन्हाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू महाराष्ट्रातील जनतेला प्रभावित करणारे ठरत आहे उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून तर वापरण्याच्या पाण्यापर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते येवढेच नव्हे तर पाण्याअभावी शेतीविषयक समस्यांना अनेक शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते ,यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाची का होईना पण शासन सुद्धा मदत करते महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या […]

Continue Reading

गडकरींना राजकारणातून संन्यास घ्यावासा वाटतोय’- अजित पवार

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी राजकारणातून संन्यास घ्यावासा वाटत असल्याचं वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. आपण राजकारण कधी सोडतोय असं वाटू लागल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना केलं. नितीन गडकरींच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर भाष्य केलं आहे. […]

Continue Reading

अर्जुन खोतकरसुद्धा शिंदे गटात!काही दिवसांपूर्वी पडली होती ईडीची धाड

जालना : शिवसेनेचे जालन्यातील माजी आमदार अर्जुन खोतकर यांनीही आता शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर साखर कारखान्यातील गैरव्यवहाराप्रकरणी ईडीची धाड पडली होती.जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकरांनी शिवसेनेला रामराम ठोकून शिंदे गटाचा रस्ता धरल्याने मराठवाड्यातही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे […]

Continue Reading

“२०२४ नंतर शरद पवार, अजित पवार मार्गदर्शन करतील पण…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. २०२४ नंतर राजकारणाची समीकरणं बदलणार असून नवीन पिढीलाच निर्णय घावे लागणार आहेत, अशा अर्थाचं विधान रोहीत पवार यांनी केलं आहे. ते जुन्नर येथील एका सभेत बोलत होते. आपण फार पुढचा विचार करून राजकारणात आलो आहोत, असंही ते यावेळी म्हणाले. रोहित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलं […]

Continue Reading

भाजपाच्या प्रदेश कार्यसमिती बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार याची माहिती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा घेऊन युतीतून जन्माला आलेल्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष कार्यकर्त्यांना त्यागाचा आदर्श घालून देणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आजच्या भाजपाच्या प्रदेश भाजपा कार्यसमितीत मंजूर करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंना शाखांवर फिरावं लागतं यासारखं दुर्दैव नाही, गुलाबराव पाटलांचं टीकास्त्र

जळगाव :आदित्य ठाकरे आता महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत, पण हाच महाराष्ट्र दौरा जर सत्तेत असताना केला तर असता तर आज ओढावलेली परिस्थिती टळली असती, असा टोला लगावतानाच उद्धव ठाकरेंना शाखांवर फिरावं लागतं यासारखं दुर्दैव नाही, असं टीकास्त्र गुलाबराव पाटलांनी सोडलं. शिंदे गटाला रोखण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे मुंबईतील शिवेसना शाखांना भेटी देत आहेत, तर आदित्य ठाकरे […]

Continue Reading

बंडखोरांचे निधी मिळत नसल्याचे आरोप

-अजितदादांच्या पीएने नावासकट सांगितलं ‘कुणाला काय दिलं!’ मुंबई : राज्याचे ४ वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, सध्या विरोधी पक्षनेत्याची धुरा खांद्यावर असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज ६४ व्या वर्षात पदार्पण केलंय. त्यांच्या वाढदिनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अजित पवार यांच्या शिस्तीचे, वक्तशीरपणाचे अनेक किस्से महाराष्ट्रातील जनतेने ऐकले आहेत. तसेच अजितदादांच्या राजकीय विरोधकांनी ते खुल्या दिलाने […]

Continue Reading

गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात- आदित्य ठाकरे

नाशिक: मी गद्दारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. कारण गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार आणि त्यांची तेवढी लायकीही नसते, अशा घणाघाती शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवार प्रहार केला. तुम्ही गद्दार नसतात तर मी तुमच्या आरोपांना, प्रश्नांना उत्तरं दिली असती. शिवसैनिकांनी प्रश्न विचारले तर मी त्याला उत्तर दिलं असतं. तुम्ही पहिले गद्दारी का केली, […]

Continue Reading

“आपणच मुख्यमंत्री आहोत हे एकनाथ शिंदेंना सिद्ध करुन दाखवावं लागेल”

“सर्वोच्च न्यायालयाचं कारण आहे तर मुख्यमंत्री पदाची आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं योग्य नव्हतं पण ती तर घेतली तुम्ही मग मंत्रीपदालाच काय अडचण आहे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद नवीन असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना मदत करण्याच्या भूमिकेत असल्याचं चित्र दिसत असल्याचं मत माजी मंत्री आणि काँग्रेसचे बाळासाहेब […]

Continue Reading