राज्य सरकारचा मोठा निर्णय पेट्रोल डिझेल च्या दरात झाली इतकी कपात

नगराध्यक्ष व सरपंच निवड प्रक्रिया देखील बदलली मुंबई,महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत नऊ निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज (१४ जुलै) बैठक झाली. या बैठकीत नऊ मोठे निणNय घेण्यात आले. पेट्रोल डिझेल दर कपात, नगराध्यक्ष, सरपंच थेट निवड यासह नियमित […]

Continue Reading

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार – एकनाथ शिंदे

मुंबई : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखों […]

Continue Reading

एकनाथ शिंदे : ‘मुख्यमंत्री साहेब भिवंडी अख्खी खड्ड्यातय’, ठाण्यातील बस ड्रायव्हरचा व्हिडिओ व्हायरल

ठाणे – पावसाला सुरुवात होताच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून अपघाताच्या घटना घडत आहेत. तर, मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील डांबर वाहून रस्त्यांत खड्डेही पडत आहेत. ठाणे जिल्ह्यातील खड्ड्यांचा प्रश्नही चांगलाच समोर आला. ठाण्याचे नेते आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनीमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाण्याच्या रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. तर, दुसरीकडे ठाण्यातील खड्ड्यांवरुन […]

Continue Reading

जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच; सुप्रीम कोर्टात

नवीदिल्लीमहाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय जाहीर झालेल्या निवडणुका पार पडणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन अधिसूचना न काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तर, आतापर्यंत जाहीर झालेल्या निवडणुकांच्या अधिसूचनेत कोणताही बदल करू नये असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुका वेळेत […]

Continue Reading

मुंबई, ठाण्यात आणखी तीन दिवस मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज, सतर्कतेचा इशारा 

मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस कायम असून, आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  मुंबई : मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस कायम असून, आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  सतर्कतेचा इशाराही (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. सध्या गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत द्रोणीय क्षेत्र आहे. परिणामी, सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत (गेल्या २४ […]

Continue Reading

पवारांचा मोठा निर्णय, निवडणुकीत २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार

मुंबई : राज्यातील १७ जिल्ह्यांतील ९२ नगर परिषदा आणि ४ नगर पंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अडचणीत सापडल्या आहेत. १८ ऑगस्टला मतदान होणार असून १९ ऑगस्टला निकाल लागणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले होते, मात्र आता ओबीसी आरक्षणाबाबत विरोधी पक्षाच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बॅकफूटवर आहे. त्यामुळे वेळेवर निवडणुका होण्याची शक्यता कमी आहे. अशातच […]

Continue Reading

आईच्या दुधाशी बेईमानी करु नका – उद्धव ठाकरें

महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात पुकारलेलं बंड आणि त्यानंतर राज्यात झालेलं सत्तांतरणाच्या पार्श्वभूमीवर बंडखोर शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद अगदी न्यायलयापासून विधानसभेपर्यंत सर्वच ठिकाणी सुरु आहे. आमदार अपात्रतेसंदर्भातील खटला ते आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही बाजूने झाडल्या जात असतानाच ४० आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची […]

Continue Reading

हे असंवेदनशील शिंदे सरकार आहे, सर्वसामान्य माणसाविषयी काहीही प्रेम नाही – सुप्रिया सुळेंची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. “हे असंवेदनशील शिंदे सरकार आहे, सर्वसामान्य माणसाविषयी या सरकाराल काहीही प्रेम नाही.” असं त्या म्हणाल्या. माध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार सुळे यांनी सांगितले की, “मी […]

Continue Reading

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक नको, खंबीर पावलं उचला, मुंडे भावंडाची ठाम भूमिका

बीड : राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणं राज्य निवडणूक आयोगानं कमी पाऊस असलेल्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणावर निर्णय झाल्याशिवाय होऊ नयेत, अशी भूमिका राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या […]

Continue Reading