“शिंदे गटाचे अनेक आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात”, मिटकरींच्या वक्तव्यावर सत्तारांचा जोरदार पलटवार, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटातील अनेक आमदार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर शिंदे गटातील नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जहरी टीका केली आहे. “अमोल मिटकरींना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे नेऊन तपासावे लागेल,” असे म्हणत सत्तारांनी मिटकरींवर हल्ला चढवला. ते शुक्रवारी (२ सप्टेंबर) अकोला दौऱ्यावर […]

Continue Reading

मनसेला सोबत घेतलं तर भाजपाला देशपातळीवर नुकसान होणार – रामदास आठवले

केंद्रीयमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. तसेच, सध्या मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा नेत्यांची गाठीभेटी वाढल्याचेही दिसत आहे, यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा मनसेला सोबत घेणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत रामदास आठवले यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. […]

Continue Reading

आपच्या महिला आमदाराला सर्वांसमोर कानशिलात लगावली, सोशल मीडियावर

कौटुंबिक हिंसाचाराची अनेक प्रकरणे तुम्ही पाहिली असतील. याला राजकारणारत वावरणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वाटेलाही असे प्रसंग येत असतात. याचं ताजं उदाहरण देणारा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये आपच्या एका महिला आमदाराला तिच्या पतीने सर्वांसमोर कानशिलात लगावली आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सरकार महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलत असते, त्यांच्यासाठी […]

Continue Reading

…त्यामुळे खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; धनुष्यबाण निशाणीही त्यांनाच मिळणार – रामदास आठवले

केंद्रीयमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात खरी शिवसेना कोणाची यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे आणि निवडणुक आयोगाकडूनही त्यांनाच धनुष्यबाण निशाणी मिळणार असल्याचे निश्चित आहे, असे […]

Continue Reading

Jalna: गणेशोत्सवाही बत्तीगुल; संतप्त कार्यकर्त्यांनी महावितरणचं कार्यालय फोडलं

जालना: राज्यभरात गणेशोत्सव असल्याने वातावरण भक्तीमय झालं आहे. अशा भक्तीमय वातावरणातही जालन्यात  विद्युत पुरवा अनेकदा खंडीत केला जातोय. याच कारणावरुन मंठा शहरातील सामजिक कार्यकर्त्यांनी महावितरण  कार्यालयात जाऊन कार्यालयाची तोडफोड केली आहे. या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.सामजिक कार्यकर्ता असलेल्या दवणे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये महावितरणविरोधात संताप व्यक्त केला आहे. दवणे म्हणाले, गेल्या […]

Continue Reading

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंना माेठा धक्का, बडा नेता स्वगृही परतला!

कोल्हापूर – एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली. सत्तेत आल्यानंतर शिंदे गटाकडे येणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची संख्या सतत वाढत होती. मात्र आता शिंदे गटाला कोल्हापुरात पहिला धक्का बसला आहे. कोल्हापूरचे […]

Continue Reading

Eknath Khadse : हे गणपती बाप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सदबुध्दी दे.., खडसेंचं गणरायाकडे साकडं

जळगाव : ‘सद्यस्थितीत गणेशोत्सव सुरू आहे. बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे. त्यामुळे या बुद्धीच्या देवतेला मी विनंती करतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुद्धी दे आणि मंत्रिमंडळाचा लवकर विस्तार कर तसेच प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री नियुक्त कर…’ असं साकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी गणपती बाप्पाकडे घातलं. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांचा 2 सप्टेंबर […]

Continue Reading

ग्रामीण भागातील वीजसमस्येमुळे कृषी पर्यटन, व्यवसायावरही परिणाम ; ग्रामस्थांची तोडगा काढण्याची मागणी

बदलापूर : कायमच वीज समस्यांनी त्रस्त असलेल्या ग्रामीण जनतेला काही वर्षांपूर्वी अखंडीत वीज पुरवठ्याचे स्वप्न दाखवण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. बदलापुरजवळच्या वांगणी, काराव, अंबरनाथ तालुक्यातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज समस्या गंभीर झाली आहे. परिणामी कृषी पर्यटन, महाविद्यालये, व्यवसाय या सर्वांना त्याचा फटका बसतो आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी होते […]

Continue Reading

पृथ्वीराज चव्हाणांवर कारवाई करा, काँग्रेस नेत्याची शिस्तपालन समितीकडे मागणी, राहुल गांधींविरोधात बोलल्याचा नोंदवला निषेध

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस नेते विरेंद्र वशिष्ठ यांनी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीला ईमेलद्वारे केली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी च्या विरोधात चव्हाण यांनी काही टीव्ही वाहिनींवर प्रतिक्रिया दिली होती. या विरोधात वशिष्ठ यांनी शिस्तपालन समितीकडे निषेध नोंदवून तक्रार केली आहे. “काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणुकांसंदर्भात पृथ्वीराज […]

Continue Reading

आख्ख्या अकोला जिल्ह्याला…”, अमोल मिटकरींचं निधी लाटल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर!

गेल्या काही महिन्यांपासून आधी सत्तेत असताना आणि सरकार गेल्यानंतर भाजपावर परखड शब्दांत टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने चर्चेत राहिले आहेत. कधी मिश्किल तर कधी आक्रमक शब्दांत अमोल मिटकरींनी भाजपाला लक्ष्य केलं असताना आता खुद्द अमोल मिटकरींनाच त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी लक्ष्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. आमदारनिधीतील पैसा अमोल मिटकरींनी आपल्याच गावासाठी वळवल्याचा […]

Continue Reading