Jalna: गणेशोत्सवाही बत्तीगुल; संतप्त कार्यकर्त्यांनी महावितरणचं कार्यालय फोडलं

जालना: राज्यभरात गणेशोत्सव असल्याने वातावरण भक्तीमय झालं आहे. अशा भक्तीमय वातावरणातही जालन्यात  विद्युत पुरवा अनेकदा खंडीत केला जातोय. याच कारणावरुन मंठा शहरातील सामजिक कार्यकर्त्यांनी महावितरण  कार्यालयात जाऊन कार्यालयाची तोडफोड केली आहे. या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.सामजिक कार्यकर्ता असलेल्या दवणे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये महावितरणविरोधात संताप व्यक्त केला आहे. दवणे म्हणाले, गेल्या […]

Continue Reading

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंना माेठा धक्का, बडा नेता स्वगृही परतला!

कोल्हापूर – एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली. सत्तेत आल्यानंतर शिंदे गटाकडे येणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची संख्या सतत वाढत होती. मात्र आता शिंदे गटाला कोल्हापुरात पहिला धक्का बसला आहे. कोल्हापूरचे […]

Continue Reading

Eknath Khadse : हे गणपती बाप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सदबुध्दी दे.., खडसेंचं गणरायाकडे साकडं

जळगाव : ‘सद्यस्थितीत गणेशोत्सव सुरू आहे. बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे. त्यामुळे या बुद्धीच्या देवतेला मी विनंती करतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुद्धी दे आणि मंत्रिमंडळाचा लवकर विस्तार कर तसेच प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री नियुक्त कर…’ असं साकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी गणपती बाप्पाकडे घातलं. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांचा 2 सप्टेंबर […]

Continue Reading

Asia Cup 2022 : चुकीला माफी नाहीच!; ‘अर्धशतका’मुळे शिक्षा तर मिळणारच, टीम इंडियातून ‘आऊट’?

मुंबई: आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियानं दमदार विजय मिळवला. भारतीय संघानं बुधवारी हॉंगकॉंगला ४० धावांनी पराभूत केलं. या विजयासह टीम इंडिया सुपर ४ मध्ये पोहोचली. भारतीय संघानं हाँगकाँगविरुद्ध विजय मिळवला खरा पण संघातील वेगवान गोलंदाजांनी तुलनेने निराशाजनक कामगिरी केल्याचे दिसून आले. अर्शदीप सिंग आणि आवेश खान  हे दोघेही वेगवान गोलंदाज हाँगकाँगसारख्या नवख्या […]

Continue Reading

विश्लेषण: पोर्तुगालमध्ये भारतीय महिलेच्या मृत्यूमुळे वाद, आरोग्यमंत्र्यांवर राजीनामा देण्याची वेळ, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

पोर्तुगालमध्ये एका भारतीय महिलेच्या मृत्यूमुळे वाद निर्माण झाला आहे. ३५ वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर देशभरात रोष व्यक्त होत असून, आरोग्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पोर्तुगाल सरकारने आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांना आपण त्या पदावर राहू शकत नाही याची जाणीव झाली असल्याचं सांगितलं आहे. पण भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर इतका वाद का निर्माण झाला आहे? आरोग्यमंत्र्यांना राजीनामा का द्यावा […]

Continue Reading

ग्रामीण भागातील वीजसमस्येमुळे कृषी पर्यटन, व्यवसायावरही परिणाम ; ग्रामस्थांची तोडगा काढण्याची मागणी

बदलापूर : कायमच वीज समस्यांनी त्रस्त असलेल्या ग्रामीण जनतेला काही वर्षांपूर्वी अखंडीत वीज पुरवठ्याचे स्वप्न दाखवण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. बदलापुरजवळच्या वांगणी, काराव, अंबरनाथ तालुक्यातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज समस्या गंभीर झाली आहे. परिणामी कृषी पर्यटन, महाविद्यालये, व्यवसाय या सर्वांना त्याचा फटका बसतो आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी होते […]

Continue Reading

पृथ्वीराज चव्हाणांवर कारवाई करा, काँग्रेस नेत्याची शिस्तपालन समितीकडे मागणी, राहुल गांधींविरोधात बोलल्याचा नोंदवला निषेध

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस नेते विरेंद्र वशिष्ठ यांनी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीला ईमेलद्वारे केली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी च्या विरोधात चव्हाण यांनी काही टीव्ही वाहिनींवर प्रतिक्रिया दिली होती. या विरोधात वशिष्ठ यांनी शिस्तपालन समितीकडे निषेध नोंदवून तक्रार केली आहे. “काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणुकांसंदर्भात पृथ्वीराज […]

Continue Reading

आख्ख्या अकोला जिल्ह्याला…”, अमोल मिटकरींचं निधी लाटल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर!

गेल्या काही महिन्यांपासून आधी सत्तेत असताना आणि सरकार गेल्यानंतर भाजपावर परखड शब्दांत टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने चर्चेत राहिले आहेत. कधी मिश्किल तर कधी आक्रमक शब्दांत अमोल मिटकरींनी भाजपाला लक्ष्य केलं असताना आता खुद्द अमोल मिटकरींनाच त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी लक्ष्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. आमदारनिधीतील पैसा अमोल मिटकरींनी आपल्याच गावासाठी वळवल्याचा […]

Continue Reading

अमरावतीत लव्ह जिहाद ? मुस्लिम बांधवांना भाजप खासदारानं केलं हे आवाहन

एका उच्चशिक्षित हिंदू मुलीचा मुस्लिम मुलाशी बळजबरीने विवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात घडल्याची माहिती भाजप नेते व राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी दिली. तिचा विवाह (marriage) एका नववी पास झालेल्या मुस्लिम समाजातील मुलाशी लावण्यात आलं. घडलेल्या प्रकारावर पाेलीस प्रशासन पडदा टाकत असून हा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा आराेप बाेंडे यांनी माध्यमांशी बाेलताना केला.खासदार बाेेंडे […]

Continue Reading

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले,’विरोधी पक्ष हे…’

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाला आहे. महाराष्ट्रातही भाजपने लोकसभेसाठी ‘मिशन 45’ साठी तयारी केली आहे. राज्यात शिंदे गटाच्या १२ खासदारांनी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यात काँग्रेस अद्याप पक्षाचा अध्यक्ष निवडण्यात मश्गुल आहे. याचदम्यान, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे.२०२४ च्या […]

Continue Reading