काटेपूर्णाचे ९ तासानंतर केले दरवाजे बंद; वानचा विसर्ग कायम

अकोला : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे नऊ तासानंतर उघडलेले दोन दरवाजे बंद करण्यात आले. तर वान प्रकल्पातून वाढवलेला विसर्ग अद्याप कायम ठेवण्यात आला आहे. प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यास काटेपूर्णाचे दरवाजे पुन्हा केव्हाही उघडले जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी आहे. पाणी साठवण्याच्या नियमानुसार १५ […]

Continue Reading

राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती!

एकीकडे शिवसेनेतील मोठा गट फोडून एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं असताना दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत […]

Continue Reading

संत्रा मृग आणि आंबिया पिकाला गळती

सर्वत्र परिसरातीलशेतकरी हवालदील शेतकऱ्याची तहसील कार्यालयावर धाव अकोट: अकोट तालुक्यातील संन्त्रा चा मृग आणि आंबिया बहार ला वातावरणातील बदलामुळे गळती लागल्यामुळे उमरा, अकोलखेड,पणज या मंडळातील संत्रा बागायतदार शेतकरी यांना आर्थिक मदत हेक्टरी 2 लक्ष रुपये आर्थिक मदत मिळावी या करीता उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोट व जिल्हाधिकारी कार्यालयात अकोला यांना शिवसेना उमरा सर्कल संघटक ऋषिकेश लोणकर […]

Continue Reading

विधिमंडळ कामकाजाला घोषणाबाजीने सुरुवात

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतरचं पहिलंच अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामुळे राजकीय दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण अधिवेशनात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली असून या मुद्द्यांवर सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी सज्ज आहेत.

Continue Reading

“या आमदारांना लाज वाटली पाहिजे”; विधानभवनातील धक्काबुक्कीवर रविकांत तुपकरांची संतप्त प्रतिक्रिया

आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी याप्रकारावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नळावर जसे भांडणं होतात, तसे भांडणे हे विधान भवनामध्ये होत आहेत. या आमदारांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे, असे ते म्हणाले.विधानभवनाच्या पायऱ्यांवर हाणामारी करणाऱ्या […]

Continue Reading

वसंत देसाईवर धावताना युवतीचा मृत्यू

रोशनी वानखडे असे मृत युवतीचे नावनोकरीच्या तयारी करताना झाला मृत्यू पोलिस दलात नोकरीच्या अपेक्षेने धावणाNया रोशनी वानखडे हिचा आज वसंत देसाई क्रींडागणावर मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. ती आगर नजीकच्या गावाजवळची असल्याची माहिती मिळाली आहे. वसंत देसाई व्रिंâडागणावर रनिंग आणि व्यायामासाठी येणाNया रोशनी वानखडे हिचा धावताना अचानक कोसळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली […]

Continue Reading

त्या बसेसवर साचत आहे धुळ
महापालिका प्रशासन करते तरी काय

मनपा प्रशासनाची उदासीनता अकोला महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना शहरात प्रवास करण्यासाठी सोय उपलब्ध व्हावी. या करिता १८ च्या वर ए.एम.टी बस भाडेतत्वावर घेण्यात आल्या होत्या. परंतु आता त्याच ए.एम.टी बस नेहरू पार्क चौक स्थित पाण्याच्या टाकीच्या आवारात धूळ खात पडल्या आहेत. एकीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून बस विकत घेण्यात आल्या, आणि त्याच बस आज उघड्यावर […]

Continue Reading

गणेश मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात

गणेश मुर्तींच्या विंâमतीत चांगलीच वाढकोरोना संकटानंतर गणेशोत्सव कोरोना संकटानंतर यंदा गणेशोेत्सवात मुत्र्यांच्या विंâमतीत झालेली वाढ दिसून येत आहे. सर्वच गोष्टींमध्ये वाढलेला खर्च आणि त्यामुळे मुत्र्यांच्या विंâमतीत झालेली वाढ पाहता गणेश भक्तांना मुत्र्यांसाठी अधिकचा खर्च करावा लागणार आहे. या वर्षी गणेश मूर्ती च्या उंची बाबत देखील सूट मिळाल्याने मूर्तीकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहरातील दगडी पूल जवळील […]

Continue Reading

कृषी समिती सभेत सदस्यांचा रोष भडकला

जिल्हा परिषदेत कृषी समितीत वादवादीलाभाथ्र्यांच्या याद्या पंचायत समिती भुमिकाच नाही जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेत योजना विषयी सदस्या चा रोष चांगलाच भडकला आहे . लाभाथ्र्यांच्या याद्या जाहीर तर झाल्या. परंतु पंचायत समिती स्तरावर कुठल्याही प्रकारची भूमीका दिसून आली नाही. जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी कृषी समिती च्या सर्व सदस्यांनी […]

Continue Reading

“कॉफी विथ करणमध्ये मी या सेलिब्रिटींना बोलवण्याचं धाडस करणार नाही कारण…” करण जोहर स्पष्टच बोलला

दिग्दर्शक निर्माता करण जोहर हा सतत सोशल मीडियावर चर्चेत असतो. बॉलिवूड स्टार्सच्या मुलांसाठी चित्रपट काढणे आणि इतर कलाकारांना बाजूला ठेवणे असे कित्येक आरोप करून करणला सतत ट्रोल केलं जातं. या सगळ्यापेक्षा करणची सर्वात जास्त चर्चा होते ती त्याच्या टॉक शोमुळे. तो लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कॉफी विथ करण’. पहिले हा कार्यक्रम टेलिव्हिजनवर प्रसारित व्हायचा पण आता […]

Continue Reading