काँग्रेसला मोठा झटका; पक्षात लाळघोटेपणा वाढल्याची टीका करत राष्ट्रीय प्रवक्त्यांनीच दिला राजीनामा!

गेल्या वर्षभरात काँग्रेस पक्षाला काही तरुण पण प्रभावी नेतेमंडळींनी रामराम ठोकल्यामुळे पक्षाला मोठे धक्के पचवावे लागले आहेत. यामध्ये ज्योतिरादित्य सिंदियांपासन जितीन प्रसाद यांच्यापर्यंत नेत्यांचा समावेश होता. आता काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसला असून पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनीच राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे राजीनामा देताना त्यांनी पक्षात लाळघोटेपणा वाढत असल्याची टीका केली आहे. तसेच, समाजहितासाठी पक्षात […]

Continue Reading

“हे असं चालणार नाही, सभागृह बंद करा”-एकनाथ खडसे

राज्याचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. आज अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे. काल (२३ ऑगस्ट) विधानसभेच्या सभागृहात मंत्र्यांच्या उपस्थितीवरून चांगलाच गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाले होते. दरम्यान आजदेखील विधानपरिषदेमध्ये अशीच स्थिती पाहायला मिळाली. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी संबंधित […]

Continue Reading

विधीमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज (२४ ऑगस्ट) सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी

विधीमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज (२४ ऑगस्ट) विधीमंडळ पायऱ्यांवर विरोधक घोषणाबाजी करत असताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाली. या घटनेनंतर विधीमंडळातही मोठा गदारोळ झाला. दरम्यान, या घटनेनंतर शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मिटकरी हे प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी माकडचाळे करत असतात, असे विधान केले. त्यांच्या याच विधाला […]

Continue Reading

आ.अमोल मिटकरींना धक्काबुक्की

सत्तारुढ – विरोधक आमने सामनेआ.महेश शिंदे – आ.मिटकरीमध्ये वाद विधिमंडळाच्या पायNयांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले होते. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं.विधान […]

Continue Reading

तुमच्या कुटुंबातून कुणी राजकारणात येणार का? समीर वानखेडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

ड्रग्ज प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत राहिलेले मुंबई एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे बुधवारी (२४ ऑगस्ट) वाशीम येथे आले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना वानखेडे कुटुंबातून कुणी राजकारणात येणार का? वाशीममध्ये कुणी उभं राहणार का? असे प्रश्न विचारण्यात आले. यावर समीर वानखेडे यांनी दोनच वाक्यात उत्तर दिलं. राजकारणात येण्याबाबतच्या […]

Continue Reading

आजचं राशीभविष्य, बुधवार २४ ऑगस्ट २०२२

मेष –गेले काही दिवस झालेली चिडचिड कमी होईल. मनोरंजनात्मक वाचन होईल. आजचा दिवस चांगला जाईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. तुमच्यातील उत्साह वाढेल. वृषभ- मित्र व नातेवाईक कौतुक करतील. कामे सुरळीत पार पडतील. हस्तकलेला वाव मिळेल. सामाजिक जाणीव जागृत ठेवाल. सरकारी नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी राखावी. मिथुन –जिव्हाळ्याची व्यक्ती भेटेल. अनावश्यक खर्च कराल. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. […]

Continue Reading

जिल्ह्यात २२१ शिक्षक होणार रूजू

प्रथमच एवढे शिक्षक होतील रुजूशाळांची शिक्षण प्रणाली होईल बळकट राज्यातील चार हजार शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली प्रक्रियेत अकोला जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सव्वा दोनशे शिक्षक रुजू होणार आहेत. अकोला जिल्हा परिषदेच्या स्थापने नंतर पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात शिक्षक जिल्ह्यात रुजू होणार आहेत. ग्रामीण पातळीवर मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा अभाव आहे. जिल्हा परिषदेची शिक्षण प्रणाली दिवसेंदिवस कोलमडत चालली […]

Continue Reading

आर आर सी नेवटर्क चे महाकव्हरेज यशस्वी

हजारो दर्शकांनी पाहिली कावड व पालखी यात्राजगभरात दिसले महाकव्हरेज राजेश्वरोत्सव सोमवारी कावड व पालखी महोत्सव मोठ्या भक्तीभावात पार पडला. या कावड महोत्सवामध्ये आरआरसी नेटवर्कच्या वतीने कावड व पालखी यात्रेचे थेट प्रसारण यु ट्युब चॅनल, केबल च्या माध्यमातून घरोघरी करण्यात आले. हजारो भाविकांपर्यंत राज राजेश्वरांचा उत्सव, विराट कावड मंडळाचे थेट प्रसारण घरपोच तसेच मोबाईलवर जगभरात पाहता […]

Continue Reading

शिवनी विमानतळासाठी निधी द्यावा – आ. रणधीर सावरकर

विदर्भाच्या अनुशेषात पश्चिम विदर्भ मागासच अकोल्याच्या शिवनी येथील विमानतळ विस्तारीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केवळ खाजगी जमीन भूसंपादन अभावी रखडलेले आहे. यासाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी केली. ही मागणी करताना त्यांना नागपूरकडे निधी वळता करताना पश्चिम विदर्भाचा अनुशेष वाढल्याची टिका केली. शिवणी येथील विमानतळ विस्तारीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केवळ […]

Continue Reading

मुलींच्या वसतीगृहात मुलांची होते अशी एन्ट्री

कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, कुलसचिवांचे लक्ष कुठे ?कृषी विद्यापीठातील मुलींचे वसतीगृह असुरक्षित कृषी विद्यापीठाच्या जिजाऊ वसतीगृहात मुलींच्या वसतीगृहात मुलांची एन्ट्री रोजची झाली असून याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. सुरक्षा अधिकारी करतात तरी काय ? आणि वाॅर्डन जातात तरी कुठे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तुम्ही पाहत असलेल्या या व्हिडीओ मध्ये स्काॅर्प घालून आत […]

Continue Reading