‘राज्यपाल हटाओ… महाराष्ट्र बचाओ’

राज्यपालांची हकालपट्टी करा, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करणार असल्याचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी म्हटले आहे. राज्यपाल भगतिसंह कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर सर्वच स्तरातून निषेध नोंदविला जात असताना. आज (शनिवार) पुण्यातील अलका चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल हाटाओ… महाराष्ट्र बचाओ, असं आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या देखील उपस्थित […]

Continue Reading

कोश्यारींच्या ‘या’ वक्तव्यावर चित्रा वाघ यांचे विधान

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईवर गुजराती आणि राजस्थानी नागरिकांच्या वर्चस्वावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी तसेच त्यांना राज्यपाला पदावरून दूर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. असे असताना भाजापाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कोश्यारी यांच्या वक्त्व्यावर आपली भूमिका मांडली आहे.“मुंबईमध्ये राहणारा […]

Continue Reading

मैदानावरील कर्मचाऱ्यांसाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय

इंडियन क्रिकेट प्रीमियर लीग या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा नुकताच यशस्वी समारोप झाला. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या स्पर्धेतील सामने देशातील सहा क्रिकेट मैदानांवर खेळवण्यात आले होते. या सहा ठिकाणांवरील ग्राऊंडस्टाफने आयपीएल २०२२ स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सातत्याने कष्ट घेतले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्यांच्या या कामगिरीवर खुश आहे. या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर खुश होऊन बीसीसीआयने एक […]

Continue Reading

आजचं राशीभविष्य, शनिवार ३० जुलै २०२२

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य. मेष नवीन ओळखी होतील. हस्तकलेला वाव द्यावा. मानसिक संतुलन राखावे. भावंडांना मदत कराल. चांगले साहित्य वाचनात येईल. वृषभ मनातील इच्छा पूर्ण होईल. मैत्रीचे संबंध जपावेत. नवीन योजनांकडे बारीक लक्ष ठेवा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मिथुन […]

Continue Reading

गुजरातमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरामधील गांधी नगर येथे देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजचे (IIBX) उद्घाटन केले. या बुलियन एक्सचेंजच्या माध्यमातून आता देशातील सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांना परदेशातून सोने आयात करणे सोपे होणार आहे. शांघाय गोल्ड एक्सचेंज आणि बोर्सा इस्तंबूलच्या धर्तीवर हे एक्सचेंज स्थापन करण्यात आले आहे. या एक्सचेंजद्वारे डीलर्स, रिफायनरीज आणि परदेशी बँकांना भारताकडे आकर्षित करण्यास मदत […]

Continue Reading

मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई आर्थिक राजधानी आहे – एकनाथ शिंदे

गुजराती व राजस्थानी लोकांनी पैसे काढून घेतले तर मुंबईत पैसेच शिल्लक राहणार नाही आणि देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात त्यांनी मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई आर्थिक राजधानी आहे. आम्ही राज्यपालांशी असहमत आहोत, अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली. ते शनिवारी […]

Continue Reading

मलायका अरोराने केलं बॉडी स्ट्रेचिंग

बॉलिवूडमधील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक असलेली मलायका अरोरा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मलायका अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी फॅशन आणि फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरुक आहे. मलायका आघाडीच्या तरुण अभिनेत्रींनाही फिटनेसच्या बाबतीत टक्कर देते. मलायका नेहमीच सोशल मीडियावर फिटनेस व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. इन्स्टाग्रामवर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. […]

Continue Reading

माजी मंत्री अमित देशमुख यांची खोटी सही करून आर्थिक फसवणूक करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

माजी मंत्री अमित देशमुख यांची बनावट सही करून मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात नोकरी लावतो, असे म्हणून एकाची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी शुभम पाटील नावाच्या व्यक्ती विरोधात देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत एकनाथ गित्ते यांनी याबाबत देहू रोड पोलिसात तक्रार दिली असून ६ लाख ६६ […]

Continue Reading

आकोट पालिकेचे आरक्षण घोषित….अनेक दिग्गजांना बसला फटका….राजकीय नेते लागले कामाला

चिठ्ठ्याटाकून काढले आरक्षणराजकीय नेत्यांचे भविष्य टांगणीलामहिलांची सदस्य संख्या अधिक आकोट पालीकेचे २७ टक्के ओबीसी आरक्षण घोषीत करण्यात आले. तर ९ जागांपैकी ५ जागा महिलांकरिता. ३५ सदस्यीय पालीकेत १८ महिला तर १७ पुरुष उमेदवार विजयी होतील. महिलांची सदस्य संख्या ही अधिक राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचा ईम्पिरीकल डाटा मंजूर केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे सूचनेनुसार आकोट पालीका […]

Continue Reading

महिन्याभरानंतरही खातेवाटप नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाला शनिवारी एक महिना पूर्ण होत असला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झालेला नाही. परिणामी मुख्यमंत्री आणि बिनखात्याचे उपमुख्यमंत्री असाच कारभार सध्या सुरू आहे. तेलंगणात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली दोनच मंत्र्यांचे सरकार ६६ दिवस कार्यरत होते. शिंदे हा विक्रम मोडतात का, याचीच उत्सुकता असेल. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे साचेबद्ध […]

Continue Reading