आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा

आज संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जात आहे. वाघांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या नामशेष होणाऱ्या प्रजातींना वाचवण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. २०१० पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. रशियातील पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत दरवर्षी २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या […]

Continue Reading

टेबल टेनिस स्पर्धेत मनिका बत्राने मिळवला विजय

गुरुवारी (२८ जुलै) इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतासाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताची तारांकित टेबल टेनिसपटू मनिका बत्राने आपला सामना जिंकला आहे. मनिका बत्राने दक्षिण आफ्रिकेच्या मुशफिकुह कलामवर ११-५, ११-३, ११-२ असा विजय मिळवला. यासह भारताने दक्षिण आफ्रिकेवर २-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय खेळाडू मनिका बत्राने […]

Continue Reading

बार्शीटाकळी ते पाटखेड रस्ता दुरुस्तीच्या कामाकरिता लोकप्रतिनिधीला विसर

जनता आंदोलनाच्या मार्गावर बार्शीटाकळी : बार्शीटाकळी निवडणुकीच्या वेळेस जनतेला मते मिळविण्यासाठी गल्लीपासून दिल्ली पर्यंतच्या विकासात्मक कामे करीन अशा प्रकारचा डांगोरा पिटणाऱ्या विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधीला या रस्त्यावर अनेक जीव घेणे अपघात झाले तरीही रस्ता दुरुस्ती करिता निधी मिळविता येत नाही व दुरुस्तीचे काम करता येत नसल्याने या रस्त्याने ये जा करणाऱ्या सोनगिरी पाटखेड चिंचोली राजनखेड वागझळी […]

Continue Reading

आजचं राशीभविष्य, शुक्रवार २९ जुलै २०२२

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य. मेषवरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. निसर्ग सौंदर्याबद्दल ओढ वाढेल. मन काहीसे विचलीत राहील. आत्मविश्वास कायम ठेवावा. सामाजिक भान राखून वागाल. वृषभ व्यवसायात भागीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. अनावश्यक खर्च टाळावा. उत्साहवर्धक घटना घडतील. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. मैत्रीचे संबंध सुधारण्यासाठी वाव […]

Continue Reading

गावरान भाषेवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही ….

बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झाल्या शहाजीबापू पाटील यांना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही कसे काय जन्माला आलात? अशी विचारणा केली होती. उद्धव ठाकरेंचं हे विधान आपल्याला काळजाला लागलं असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी एका […]

Continue Reading

भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. अनेक खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारीदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यादेखील अलीकडेच शिंदे गटात सामील झाल्या आहेत. यानंतर आता काही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश करायला सुरुवात केली आहे. शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांचे भाऊ संजय जाधव […]

Continue Reading

“आवडत नसेल तर डोळे बंद करा” ; विद्या बालन संतापली

अभिनेत्री विद्या बालन तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. पण यासोबतच ती एक कॉमेडियनही आहे. अभिनयासोबतच तिच्या सेन्स ऑफ ह्यूमरचेही अनेक चाहते आहेत. विद्या सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती नेहमी विविध मुद्द्यांवर स्पष्टपणे मत मांडताना दिसते. नुकतंच विद्या बालनने अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर भाष्य केले आहे. विद्या बालनने नुकतंच एका पुस्तक प्रदर्शन लाँचदरम्यान हजेरी […]

Continue Reading

“मला काही झाल्यास नाना पाटेकर जबाबदार”- तनुश्री दत्ता

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता बऱ्याच काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. तनुश्री ही हॅशटॅग Metoo प्रकरणामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटाच्या सेटवर प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी लैंगिक गैरवर्तणूक केल्याचा आरोप तनुश्रीने केला. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. आता पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. तनुश्रीने काही वर्षांनंतर नाना पाटेकर यांच्यावर राग […]

Continue Reading

आसाममध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई ; ११ दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात

आसाममध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. आसाम पोलिसांनी ११ जणांना ताब्यात करण्यात आली आहे. अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट आणि अन्सारुल्ला बांग्ला या दहशतवादी संघटनांशी त्यांच्या संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एकाला मोरीगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. हा व्यक्ती मदरसा शिक्षक असल्याचे पुढे आले आहे. मुस्तफा असं या व्यक्तीचे नाव […]

Continue Reading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाणे न्यायालयात तक्रार दाखल

मंत्रालयामधील कार्यालयात धार्मिकविधी केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयामधील कार्यालयात धार्मिकविधी केल्याप्रकरणी ठाण्यातील रहिवासी धनाजी सुरोसे यांनी त्यांच्याविरोधात ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीवर सोमवारी सुनावणी होणार आहे.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर ७ जुलैला मंत्रालयामधील कार्यालयात सत्यनारायण कथा, पूजन केले. हे कृत्य राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यामध्ये शासकीय कार्यालयात […]

Continue Reading