सावधान… 20 रुपयांची ‘पाणीपुरी’ ठरू शकते ‘या’ गंभीर आजाराचं कारण

प्रासंगिक वार्ता : पावसाळा सुरू झालाय… पावसाळ्यात रोग प्रतिकारक क्षमता कमी झाल्यानं जीवाणूंचा हल्ला लगेच होतो. याच कारणामुळे बाहेरचे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावेत. सध्या ‘टाइफॉइड’ची साथ असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तेलंगणाच्या एका उच्च आरोग्य अधिकाऱ्याने राज्यभरात मोठ्या प्रमाणात टायफॉइडच्या रुग्णांची वाढ झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्ही देखील पावसाळ्यात पाणीपुरी खात असाल तर सावधान. पावसाळ्याच्या […]

Continue Reading

गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा

गुरुपौर्णिमा निमित्त शेगावात भाविकांची गर्दी,रिमझिम पावसात ही भाविक शेगावात दाखल ‘गुरुने दिला ज्ञानरुपी वसा… आम्ही चालवू हा पुढे वारसा’ गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते. बुधवार 13 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली. बुधवार 13 जुलै रोजी गुरु पौर्णिमा निमित गुरु बंधू आपल्या गुरुचे दर्शन […]

Continue Reading

अकोला मनपा मध्ये नियोजनाचा अभाव

जवाहर नगर अंधेरी चौकातील रोडवरील नाल्या साप केले नसल्यामुळे पूर्ण रोडवर पाणी येत आहे जवळ बाजूला पोद्दार इंटरनॅशनल स्कूल असल्यामुळे लहान मुलं स्कूलमध्ये जाणारे येणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्वरित महानगरपालिकेंना त्याकडे लक्ष देण्यात यावे अशी नागरिकांची मागणी होत आहे

Continue Reading

नदीच्या पुलाचे कठडे तोडून पीकअप वाहन ५० फूट खोल नदीत कोसळले,

गाडीचे टायर फुटल्याने अपघात झाल्याचा प्राथर्नमिक अंदाज अकोला : जिल्ह्यात सुरू असल्या सतातधार पावसाने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने रस्त्याचा अंदाज येणे तसे मुश्किलच आहे. नदीच्या पुलावरून वाहन चालवताना अंदाज न आल्याने चारचाकी वाहन तब्बल ५० फूट खोल नदीत कोसल्याची घटना म्हैसांग येथे घडली. पावसाळ्यात वाहन चालवताना खबरदारी घेऊनच वाहन […]

Continue Reading

लग्नाच्या दिवशी विचित्र अटींच्या करारावर जोडप्याने केली स्वाक्षरी! ‘ही’ आहे संपूर्ण यादी

Viral Contract Marriage : एका लग्नात आसामच्या (Assam) शांती आणि मिंटू या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा एक करार (Contract) केला, त्यावर दोघांनी स्वाक्षरी केली, Viral Contract Marriage : भारतातील अनेक जोडप्यांनी  (Indian Couple) आपल्या विवाहादरम्यान परंपरा आणि रूढींना तोडून नवीन परंपरांना जन्म दिला आहे. त्यांनी तयार केलेल्या या परंपरा इतक्या अनोख्या आहेत की, त्या ऑनलाइन युझर्सचे लक्ष […]

Continue Reading

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच, गाठला नवा ऐतिहासिक नीचांक

Rupee Vs Dollar : रुपयात सुरू असलेली घसरण कायम आहे. देशांतर्गत शेअर बाजारात सुरू असलेली घसरण (Rupee Falls Against Dollar) आणि आणखी मजबूत झालेला अमेरिकन डॉलर ( Rupee vs Dollar) यामुळे रुपयाची 13 पैशांनी घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 79.58 रुपये झाले आहे. मागील सत्राच्या तुलनेत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत  रुपया 19 पैशांनी घसरला होता. रुपयाने […]

Continue Reading

दीर्घकाळ खोकल्याकडे दुर्लक्ष करु नका, अस्थमाचं ठरु शकतं लक्षणं, कसं ओळखाल?

Health Tips : अस्थमा आजार झाल्यास व्यक्तीला खूप खोकला येतो. दमा झालेल्या व्यक्तीला नियमित कामे करण्यातही थकवा जाणवतो. लक्षणं कशी ओळखायची जाणून घ्या.आजारांची समस्या उद्भवते. अशा वेळी औषधे घेतल्यानंतर सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळते. पण जर औषधं घेतल्यानंतरही खोकल्याच्या समस्येपासून सुटका होत नसेल आणि दीर्घकाळ खोकल्याचा त्रास होत असेल, तर याकडे दुर्लक्ष करु नका. दीर्घकाळ खोकला […]

Continue Reading

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झारखंडमध्ये 16,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी अन् उद्‌घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी  झारखंडच्या देवघर इथे, 16,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी करण्यात आली.  यावेळी झारखंडचे राज्यपाल, रमेश बैस, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, राज्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बाबा बैद्यनाथ यांच्या कृपेने, आज 16,000 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी आज […]

Continue Reading

गोगलगाईंच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त 

शेतीच्या प्रश्नांची शृंखला कधी थांबत नाही दरवर्षी प्रश्न नवीन रूप घेऊन समोर उभे राहतात आणि त्यामुळे त्या प्रश्नांशी झगडण्यातच शेतकरी थकून जातो आहे. लातूर : शेतीच्या प्रश्नांची शृंखला कधी थांबत नाही दरवर्षी प्रश्न नवीन रूप घेऊन समोर उभे राहतात आणि त्यामुळे त्या प्रश्नांशी झगडण्यातच शेतकरी थकून जातो आहे. कधी अवर्षण कधी, अतिवृष्टी याची आता शेतकऱ्याला […]

Continue Reading

नवीन संसदभवनावरील राष्ट्रीय मानचिन्हाच्या ‘आक्रमक’ स्वरूपाला विरोध 

पीटीआय, नवी दिल्ली : नव्या संसद भवनावर सोमवारी मोदींनी अनावरण केलेल्या राष्ट्रीय मानचिन्हाच्या स्वरूपाला विरोधी पक्षाचे नेते आणि काही कार्यकर्त्यांनी मंगळवारी विरोध व्यक्त केला. त्यात त्वरित बदल करण्याची मागणी त्यांच्यातर्फे करण्यात आली. सारनाथ येथे सम्राट अशोकांच्या काळात उभारलेल्या चार सिंहांचे चिन्ह आपले राष्ट्रीय मानचिन्ह आहे. डौलदार व आत्मविश्वासाचे प्रतीक असलेल्या सिंहांच्या जागी धडकी भरवणाऱ्या आक्रमक […]

Continue Reading