उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक संपली; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं प्रशासकीय काम थांबवलं नाही. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेक योजनांची घोषणा केली आहे. यानंतर आजही मंत्रीमंडळाची बैठक पार पडली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामाबाबत गांभीर्याने आढावा घेण्यात आला. राज्यातील पेरण्याची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. गेल्यावर्षी राज्यात आजच्या […]

Continue Reading

‘ त्या ‘ मेलेल्या वाघाची चौकशी करा – राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींची मागणी

उपवनसंररक्षक यांना लिहिलेले पत्र उपवनसंररक्षक यांना लिहिलेले पत्र दि २८/०६/०२२ रोजी मोझरी खुर्द, ता. बार्शिटाकळी येथे पट्टेदार वाघाचा मृत्यु झाला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका पत्राद्वारे केली आहे. मोझरी खुर्द ता जि. अकोला येथे पट्टेदार वाघाचा मृतदेह सापडला असून सदर घटनेची सखोल चौकशी करावी. अकोला जिल्हात अनेक […]

Continue Reading

ना मंडळावर नियुक्ती ना शासकीय समितीचे सदस्यत्व
महाविकास आघाडीतील बंडखोरीने तीन पक्षांमध्ये नाराजी

अकोला,महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी सत्ता स्थापन करताना ठरलेल्या नियमानुसार मंडळांवर नियुक्ती, शासकीय समित्यांवर नियुक्तीचा फार्मुला देखील निश्चित करण्यात आला होता. पण, या फार्मुल्यावर कामच गेले नाही. त्याचा फटका हा सर्वसामान्य कार्यकत्र्यांना बसला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते गेली अडीच वर्षे मंडळावर नियुक्ती होईल, शासकीय समितीचा सदस्य होईल. या एकमात्र अपेक्षेने कार्यरत राहिले. […]

Continue Reading

नितीन देशमुखांचा गॉडफादर कोण? त्यांच्या शब्दावरून घेतला ‘यू टर्न’!

अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी आपल्याला जबरदस्ती सुरतला घेऊन गेल्याचे पत्रकारांना सांगितले. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला भेटण्यासाठी बोलावले होते. भेट घेण्यासाठी गेल्यावर गाडीत बसवून न सांगता गुजरातमध्ये नेल्याचे सांगितले. कशी तरी सुटका करून जिवंत परतू शकल्याचे ते म्हणाले. मात्र, नितीन देशमुख यांचे ‘यू टर्न’ घेण्यामागचे खरे कारण माहिती असणे […]

Continue Reading

डॉ नानासाहेब चिंचोळकर माध्यमिक विद्यालयातुन
गायत्री पवार प्रथम तर शेख शाहीद द्वितीय

बाळापूर : – डॉ नानासाहेब चिंचोळकर माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल ९५ टक्के लागला असुन गायत्री गजानन पवार या विद्यार्थिनीने ७२.८० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे तसेच शेख शाहीद शेख चांद (पत्रकार ) या विद्यार्थ्याने एकूण ६९.८० टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून दुतिय क्रमांक मिळविला आहे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे डॉ नानासाहेब चिंचोळकर […]

Continue Reading

‘I Love Uddhav…’, महाराष्ट्राच्या राजकारणावर लकी अली यांची पोस्ट चर्चेत

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यंत काहींना यावर प्रतिक्रिया दिली. यासगळ्यात गायक लकी अलीने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. लकी अली यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.लकी अली यांनी फेसबूकवर ही पोस्ट शेअर […]

Continue Reading

बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख आहे एकनाथ शिंदे यांच्या गटात

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत पक्षालाच आव्हान दिल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं आहे. आत्तापर्यंत हा गट पुन्हा मुंबईत येऊन पक्षासोबत तडजोड होऊ शकेल, असा अंदाज वर्तवला जात होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरल्याची माहिती समोर येत आहे. या नावासंदर्भात लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर […]

Continue Reading

राष्ट्रपती निवडणूक:द्रौपदी मुर्मू यांचा अर्ज दाखल

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राष्ट्रपती निवडणुकीसाठी चार संचांत उमेदवारी अर्ज दाखल केला. पहिल्या संचात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित आठ नेते प्रस्तावक आहेत. त्यात गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा समावेश आहे. अर्जासाठी प्रत्येक संचात निर्वाचित प्रतिनिधींपैकी ५० प्रस्तावक आणि ५० अनुमोदक असणे गरजेचे आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप अध्यक्ष जे. पी. […]

Continue Reading

एकनाथ शिंदेंचे आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळले:कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढली नाही, वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

बंडखोर आमदारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे सूडापोटी पोलिस संरक्षण काढल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. यासंबंधीचे पत्रही त्यांनी ट्विटरवर शेअर केले होते. यावर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी खुलासा केला आहे. कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नसल्याचे म्हणत त्यांनी शिंदेंचे आरोप फेटाळले आहेत. बघा काय म्हणाले गृहमंत्री?गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, एकनाथ […]

Continue Reading

वडद येथील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची आली वेळ !

आत्महत्या करण्यापासून थांबवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनका आली या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ? अकोला तालुक्यातील मौजे वडद येथील इ क्‍लास जमिनीवर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून जिल्हा प्रशासनाने आम्हाला आत्महत्या करण्यापासून थांबवावे व आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारचे निवेदन त्यांनी आज जिल्हाधिकारी याना दिले. अकोला तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजे वडद येथील शेतकरी गेल्या 80 […]

Continue Reading