प्रसूती काळात महिलेचा मृत्यू, मातृत्व हरवलेले बाळ सुखरूप

जन्मत:च आईपासून बाळाला पोरके व्हावे लागल्याची घटना नरखेड ग्रामीण रुग्णालय येथे घडली. त्यात जन्म दिलेले बाळ सुखरूप असून त्याची जन्मदातीचा मात्र मृत्यू झाला आहे. शालिनी सुरज ढोके (वय ३३) या रात्री २ वाजता प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती झाल्या होत्या. त्याची प्रकृती नॉर्मल असल्यामुळे व प्रसूतीची वेळ आल्यामुळे डॉ. जयंत कोहाड याच्या […]

Continue Reading

चंद्रपूर जिल्ह्यात आढळला दुर्मिळ जहाल पट्टेरी मण्यार

चंद्रपूर|चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे जहाल विषारी पट्टेरी मण्यार साप आढळून आला. चार फूट लांबीच्या या सापाला सर्पमित्रांनी पकडले. सापाला मुक्त अधिवासात सोडण्यात आले आहे. पट्टेरी मण्यार लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात सापडल्याच्या अनेक नोंदी आहेत. मात्र चंद्रपूरात या सापाच्या नोंदी नाहीत. ब्रम्हपुरी हा तालुका गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे पुरात हा साप वाहत आल्याची शक्यता आहे.जहाल विषारी […]

Continue Reading

विवेक मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना नेणारी व्हॅन उलटली, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

सकाळी विवेक मंदिर हायस्कूलच्या मुलांना घेऊन जाणारी खासगी व्हॅन बायपास रोडवर उलटली. मात्र सुदैवाने या अपघातात सर्व म्हणजे ३० विद्यार्थी थोडक्यात बचावले. गोंदिया येथील विवेक मंदिर हायस्कूलचे विद्यार्थी सकाळी खासगी व्हॅनने शाळेत येत होते. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन उलटली. मात्र या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. विवेक मंदिरची मुले ज्या व्हॅनमधून शाळेत येत होती, […]

Continue Reading

शिवसेनेनंतर आता मिशन राष्ट्रवादी काँग्रेस, सोलापुरात 30-35 जणांचे सामूहिक राजीनामे, पक्षाला मोठे खिंडार

सोलापूर, 20 ऑगस्ट : राज्यात शिवसेनेला अभूतपूर्व खिंडार पडल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेनेच्या 40 पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात एक वेगळा गट स्थापन केला आणि भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले. शिवसेनेतील अनेक आमदारांनी केलेल्या बंडानंतर आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेससाठीही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 […]

Continue Reading

पुढच्या 48 तासात मुंबईला पावसाचा इशारा, तर मराठवाडा विदर्भात धुवाँधार पाऊस

मुंबई, 20 ऑगस्ट : राज्यात मागच्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सूर्यदर्शन झाले. दरम्यान राज्यात काही जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया चंद्रपूर गडचिरोली व नागपूर या पाच जिल्ह्याला आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे प्रशासनाने सांगितले. सोबतच मध्य प्रदेश मधील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला त्यामुळे […]

Continue Reading

देवेंद्र फडणवीसांची ‘शोले’ स्टाईल फटकेबाजी; ‘कितने आदमी थे?..50 निकल गए’ म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई 20 ऑगस्ट : आज मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये भाजपाच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट रचत असल्याचा आरोप विरोध पक्ष सातत्याने करत आहे, यावर फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले, की मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. मात्र, पालिका निवडणूका जवळ आल्या की […]

Continue Reading

पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या प्रदर्शनाला उत्स्पुâर्त प्रतिसाद

ग्राहकांची धाव,विविध दागिण्यांनी मनमोहित झाले ग्राहकरविवार पर्यंत आहे प्रदर्शन, सोने व हि-यांचे दागिणे पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या प्रदर्शनाला अकोलेकरांनी उत्स्पुâर्त प्रतिसाद दिला आहे. सोन्याच्या दागिण्याबरोबर हिNयाच्या दागिण्यांचे प्रदर्शन जठारपेठेतील शगुन हॉटेल येथे आयोजित करण्यात आले. १९० वर्षाची परंपरा असलेल्या पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स च्या सोन्याची आणि हिNयांच्या दागिण्यांची प्रदर्शनी १८ ऑगस्ट पासून जठारपेठ येथे सुरु आहे. ही प्रदर्शनी रविवार […]

Continue Reading

पोलीस अधीक्षकांची गाडी रोखून केली अरेरावी; टोल नाक्यावर घडला धक्कादायक प्रकार

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची गाडी अडवून त्यांच्यासोबत हुज्जत घालत अरेरावी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर शुक्रवारी ही घटना घडली आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात टोलनाका कर्मचाऱ्यांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची गाडी पिंपळगावहून नाशिकच्या दिशेने जात असताना टोल […]

Continue Reading

गोविंदाना आरक्षण देताना काय क्वालिफिकेशन ग्राह्य धरणार- अजित पवार

दहिहंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी आरक्षण लागू ! शासकिय नोकरीत सवलती देण्याची घोषणा केली. अमरावती : मागच्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिहंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी आरक्षण लागू केले. त्यांना शासकिय नोकरीत सवलती देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे राज्यातील विरोधकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून जोरदार विरोध करण्यात आला. दरम्यान यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याला विरोध केला […]

Continue Reading

“या बालिशपणात मला…”, आदित्य ठाकरेंचा वरळीतील दहीहंडीवरून भाजपाला खोचक टोला!

गेल्या काही दिवसांपासून वरळी विधानसभा मतदारसंघ आणि मुंबई महानगर पालिका निवडणुका यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने भाजपाकडून वरळीतल्या जांभोरी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. भाजपाकडून शिवसेनेविरोधात वरळीत हे शक्तीप्रदर्शन केलं जात असल्याचं बोललं जात असताना स्थानिक शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपाला खोचक शब्दांत टोला लगावला आहे. […]

Continue Reading