राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात

नागपूर : गेल्या चार महिन्यांत घेतलेल्या सभा, ठाकरे सरकारवर ओढलेले आसूड, भाजपला अनुकूल घेतलेली भूमिका, ज्वलंत हिंदुत्वाचा मुद्दा तसेच शिवसेनेत पडलेली फूट, एकनाथ शिंदे यांचं बंड आणि मोठ्या नाट्यानंतर शिंदे-फडणवीसांचं विराजमान झालेलं सरकार, दरम्यान या काळात आजारपणावर केलेली मात, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज सकाळी […]

Continue Reading

महापालिकेच्या ‘त्या’ निकषाचा विचार व्हायला पाहिजे -अरविंद सावंत

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी म्हणून ठाकरे गट आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिवतीर्थावर मेळावा घेण्यास परवानगी मिळावी, म्हणून दोन्ही गटांनी महानगरपालिकेत अर्ज दाखल केले आहेत. पालिकेनं अद्याप कोणत्याही गटाला शिवतीर्थावर परवानगी दिली नाही. दरम्यान, दोन्ही गटांकडून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा […]

Continue Reading

भाजपा,मनसे युतीच्या चर्चेला उधाण

नागपूर  : गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि मनसेमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षामध्ये युतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गणेशोत्सव काळात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपा आणि मनसेमध्ये युती होणार का? याबाबत मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “भाजपाला दाखवण्यापुरते मित्र […]

Continue Reading

भारतीय जनता पार्टी झाली  ‘भारतीय जनता लाँड्री’ -सुप्रिया सुळे

मुबई  : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन भाजपावर सडकून टीका केली आहे. भाजपा नेत्यांच्या आरोपांची आम्हाला सवय झाली आहे. भारतीय जनता पार्टी सध्या ‘भारतीय जनता लाँड्री’ झाल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. वेदान्त कंपनीकडे किती टक्के मागितले? असा […]

Continue Reading

‘मराठवाडा मुक्ती संग्राम’वरून राजकीय नाट्य, मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम बदलला, शिवसेनेचा विरोध

औरंगाबाद, 15 सप्टेंबर : औरंगाबाद मध्ये एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आपसात छोट्या छोट्या कारणांवरून भिडत असतात. येत्या 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमावरून शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले आहे. कार्यक्रमाची वेळ आणि स्थळ यावरून राजकीय नाट्य रंगेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठवाड्यासाठी अभिमानाचा विषय आहे, […]

Continue Reading

मुंबई :   मुंबई आणि ठाण्याला गेल्या दोन दिवसांत पावसाने झोडपून काढलं. मोसमातला सर्वाधिक पाऊस गुरूवार शुक्रवारी नोंदवला गेला. जोरदार पावसाने ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह कोकण भागातील रत्नागिरी, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांत पुढील तीन दिवसांपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. आज ऑरेज अलर्ट तर […]

Continue Reading

माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली – राज ठाकरे

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णपान आहे. संपूर्ण देशाच्या इतिहासात मराठवाडा मुक्ती संग्राम हा प्रदीर्घ लढा होता. आज १७ सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस. आजचा दिवस खरं तर संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता, असं […]

Continue Reading

वेदान्त -फॉक्सकॉन प्रकल्प ;विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नवा वाद

मुबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदान्त -फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल एकमेकांना जबाबदार ठरवलं जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे, तर यासाठी महाविकास आघाडीचं सरकार जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याच प्रकल्पावरून आता भाजप नेते आशिष शेलार यांनी […]

Continue Reading

प्रताप सरनाईक यांची ईडी चौकशी बंद होण्याची शक्यता

मुंबई : आमदार प्रताप सरनाईक यांच्या सिक्युरिटी फर्मविरोधात गैरसमजातून तक्रार दाखल केली असल्याची माहिती विशेष पीएमपीएल न्यायालयाला देत टॉप्स ग्रुपचे माजी संचालक रमेश अय्यर यांनी पोलिसांनी तपास दफ्तरबंद करण्यासंदर्भात दाखल केलेल्या सी समरी अहवालावर आक्षेप नसल्याचं स्पष्ट केलं. टॉप्स समूह गैरव्यवहराशी संबंधित तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे विभागाचा अहवाल महागनर दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारल्याने शिंदे गटातील आमदार […]

Continue Reading

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, आठ आमदार भाजपात प्रवेश करणार?

देशात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी ‘भारत जोडो यात्रा’ अभियानाची सुरूवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू येथून या यात्रेची सुरूवात झाली. त्यात आता काँग्रेसला एक धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसचे ८ आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या आठ आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. गोव्यात काँग्रेसचे […]

Continue Reading