भारत नगर मधील नागरिक सोसत आहेत नरक यातना
पावसाच्या पाण्यामुळे रहिवाशांचे राहणे झाले कठीणलवकरात लवकर परिस्थिती सुधारण्याची स्थानिकांची मागणी स्थानिक प्रभाग क्रमांक १ मधील भारत नगर मध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पावसाच्या पाण्यामुळे या भागात रहिवाशांचे राहणे कठीण झालेले आहे. प्रभाग क्रमांक १ चा भाग असलेल्या भारत नगर मध्ये रस्ते नाहीत किंवा नाल्या सुद्धा नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जात नाही. […]
Continue Reading
